शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

नाशकात माथेफिरूकडून आजोबांसह तिघांचा खून  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 04:18 IST

माथेफिरू नातवाने चुलत आजोबांसह तिघांची निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना, मंगळवारी सकाळी नांदगाव तालुक्यातील हिंगणेदेहरे येथे घडली. रवींद्र पोपट बागुल (२८) असे हल्लेखोराचे नाव असून, यात अन्य दोघे जखमी झाले आहेत. गावकºयांनी रवींद्रला बेदम चोप देत, पोलिसांच्या स्वाधीन केले.

नाशिक : माथेफिरू नातवाने चुलत आजोबांसह तिघांची निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना, मंगळवारी सकाळी नांदगाव तालुक्यातील हिंगणेदेहरे येथे घडली. रवींद्र पोपट बागुल (२८) असे हल्लेखोराचे नाव असून, यात अन्य दोघे जखमी झाले आहेत. गावकºयांनी रवींद्रला बेदम चोप देत, पोलिसांच्या स्वाधीन केले.भाऊ प्रवीणच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपासून रवींद्रचे मानसिक संतुलन बिघडल्याने, त्याला सापुताराजवळील चिखली येथे मांत्रिकाकडे नेण्यात आले होते. तेथून हिंगणे येथे परततानाही त्याने प्रवीणचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला होता.मंगळवारी सकाळी ६च्या सुमारास आरडाओरड करत, रवींद्र चुलत आजोबा केशव कचरू बागुल (६५) यांच्या घरी पोहोचला आणि त्यांच्या डोक्यात कुºहाड घालून त्यांचा खून केला. त्यानंतर, त्याने गावाबाहेरून जाणाºया रस्त्याकडे जात दूध घेऊन जाणाºया सुभाष बच्छाव (५५) यांच्यावर कुºहाडीने हल्ला चढविला. त्यांचाही जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर, शेतात जात असलेल्या विक्र म पवार (६०) यांचाही त्याने खून केला. या वेळी त्याला रोखण्याचा प्रयत्न करणाºया दोन ग्रामस्थांना त्याने जखमी केले. अखेर शेजारच्या तांड्यावरील ग्रामस्थांनी रवींद्रला बेदम चोप देत, त्याला पोलिसांच्या हवाली केले.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून