शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

भाववाढीमुळे रब्बीचा कांदा जोरात; ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड

By admin | Updated: November 11, 2015 23:51 IST

भाववाढीमुळे रब्बीचा कांदा जोरात; ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड

 नाशिक : जिल्ह्यात सरासरी ६० टक्के पाऊस पडूनही येत्या रब्बी हंगामासह एकूण सर्व हंगाम मिळून कांद्याची लागवड ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. त्यामानाने रब्बीच्या मक्याचे क्षेत्र घटले आहे.विहिरीचे पाणी आणि बंधाऱ्यांच्या उपलब्ध होणाऱ्या पाण्यावरच तब्बल ७२ हजार हेक्टरची कांदा लागवड शेतकऱ्यांनी केल्याचे वृत्त आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात गहू, ज्वारी, हरभरा आदि कडधान्यांच्या पेरणीला वेग आला होता. दिवाळीपूर्वी रब्बीची पेरणी पूर्ण करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जानेवारी-फेब्रुवारीनंतर पाण्याची टंचाई भासेल. तत्पूर्वी पीक हाती यावे, यासाठी खरिपाचे पीक हाती येताच त्वरित रब्बीच्या पेरणीला सुरुवात झाली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नऊ हजार ८६९ हेक्टरवर ज्वारी, दोन हजार २८४ हेक्टवर गव्हाची पेरणी झाली. कमी पाण्याचे अथवा बिनपाण्याचे पीक म्हणून चालू वर्षी ५ हजार १२५ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. तृणधान्यासह हंगामातील एकूण पाच हजार २१३ हेक्टरवर रब्बीची पेरणी आटोपली आहे. आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये कांद्याचे दर १०० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. (प्रतिनिधी)मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा घटल्याने कांदा आयात करण्यात आला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन कांदा लागवडीस प्राधान्य दिले आहे. (प्रतिनिधी)