शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

वीरपत्नींना न्याय मिळवून देण्यासाठी याचिका दाखल

By admin | Updated: January 8, 2017 01:23 IST

वीरपत्नींना न्याय मिळवून देण्यासाठी याचिका दाखल

नाशिक : विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गावाहिनीतर्फे देशभरातील वीरपत्नींना नोकरी, आर्थिक मोबदला आदि गोष्टी मिळाव्यात यासाठी मिनिस्ट्री आॅफ पर्सनल, पब्लिक ग्रिव्हनेस अ‍ॅण्ड पेशन्स यांच्याकडे आॅनलाइन याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती दुर्गावाहिनीच्या संयोजक अ‍ॅड. मीनल भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.वीरमरण प्राप्त झालेल्या जवान व अधिकाऱ्यांच्या पत्नींची आर्थिक अवस्था सध्या अत्यंत चिंताजनक असून, त्यांना व त्यांच्या मुलांना उदरनिर्वाह करणे कठीण होऊन बसले असल्याचे विश्व हिंदू परिषदेच्या निदर्शनास आले आहे. बहुतांशी वीरपत्नी या सुशिक्षित असून, संरक्षण खात्यात विविध विभागांत त्या चांगल्याप्रकारे काम करू शकतात. पती शहीद झाल्यानंतर बऱ्याचवेळा सासरकडील मंडळी कोर्टात केस दाखल करतात व मिळणारा फंड घेऊन सून-नातवंडांना वाऱ्यावर सोेडून मोकळे होतात. त्यामुळे या वीरपत्नींना रहायला जागा, उदरनिर्वाहाचे साधन या दोन्ही गोष्टींच्या अभावी हलाखीत दिवस काढावे लागत आहे. शासन रेल्वे अथवा बस अपघात झाला, तर पीडितांना व त्यांच्या परिवाराला नोकरी व पैसे दोन्ही उपलब्ध करून देतात. मग देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीरपत्नींना सरकारी नोकरीत आरक्षण का मिळू नये, असा प्रश्न विश्व हिंदू परिषदेतर्फे उपस्थित करण्यात आला आहे. आजपर्यंत राज्यातील २२० वीरपत्नींनी दुर्गावाहिनीक डे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची तक्रार केली असून, देशभरातील अन्यायपीडित वीरपत्नींची संख्या वाढण्याची शक्यता यावेळी बोलून दाखविण्यात आली. वीरपत्नींना सन्मानाने जगता यावे यासाठी शासनाने त्यांची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.