शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

तातडीने नुकसानभरपाईची कॉग्रेसची मागणी

By admin | Updated: March 16, 2015 00:43 IST

तातडीने नुकसानभरपाईची कॉग्रेसची मागणी

निफाड : निफाड तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसनाभरपाई संदर्भात शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास काँग्रेस पक्षातर्फे तिव्र स्वरुपात आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी दिला आहे.गेल्या ६ महिन्यात दोन ते तीन वेळेस गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शनीवारच्या गारपीटीने द्राक्षबागायदार, ऊस, गहू, कांदा उत्पादकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभारपाई मिळावी, या शेतकऱ्यांचे संपुर्ण कर्ज माफ करावे, त्यांचा ७/१२ कोरा करावा. कृषी पंपाचे वीजबिल माफ करावे. या संदर्भात युती शासनाने या शेतकऱ्यांना तोंडाला पाने पुसल्यास काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा पानगव्हाणे यांनी दिला आहे. दरम्यान निफाडचे आमदार अनिल कदम तसेच माजी आमदार दिलीप बनकर यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा करुन नुकसानग्रस्त द्राक्षबागा व इतर शेतमालाची पाहणी केली (वार्ताहर)