शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

पिकांचे पंचनामे करून भरपाईची मागणी

By admin | Updated: May 9, 2014 23:08 IST

येवला : बेमोसमी अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे नुकसान होऊनदेखील प्रशासनाने पंचनामे केले नाही. पंचनामे त्वरित करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येवला तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.

येवला : बेमोसमी अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे नुकसान होऊनदेखील प्रशासनाने पंचनामे केले नाही. पंचनामे त्वरित करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येवला तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.शिवसेना तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, उपजिल्हाप्रमुख वाल्मीक गोरे, रावसाहेब नागरे, गुड्डू जावळे यांच्यासह १२ पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या असलेले निवेदन नायब तहसीलदार खैरे यांना दिले आहे. या निवेदनात, नुकसानीचे पंचनामे अनेक ठिकाणी झाले नाही. प्रशासनाला वारंवार सांगूनदेखील कार्यवाही झाली नाही. एप्रिलअखेरच्या वादळानेही कांद्यासह चाळींचेही नुकसान झाले आहे.तळवाडे येथील शेतकर्‍यांनी उपोषण करूनही पंचनामे केले गेले नाही. या मागणीसाठी मंगळवारी (दि. २०) येवला-विंचूर चौफुलीवर रास्ता रोको करणार असल्याचा इशाराही दिला आहे. नेऊरगाव-जळगाव नेऊर परिसरातील राहिलेले पंचनामे त्वरित करण्याचेही म्हटले आहे. दोन महिने उलटून गेले तरी अनेक गावांना नुकसानभरपाईदेखील मिळाली नाही. (वार्ताहर)---