शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

सागरानंदांकडून दिलेल्या पदव्या वादात

By admin | Updated: September 15, 2015 22:33 IST

सागरानंदांकडून दिलेल्या पदव्या वादात

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वरच्या श्री आनंद पंचायती आखाड्याच्या नावावर स्वामी सागरानंद सरस्वती व स्वामी शंकरानंद सरस्वती यांनी आतापर्यंत जवळपास पाच पदव्या दिलेल्या आहेत. त्या पदव्यांशी श्री पंचायती आनंद आखाड्याचा काही संबंध नसून आनंद आखाड्याचे रमता पंच यांनी त्या पदव्यांना आक्षेप घेतला आहे. ज्या साधूंना अशा पदव्या दिल्या आहेत, त्यांना रमता पंच वतीने निष्कासित करण्यात येत आहे, अशा आशयाचे एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.या पत्रकात म्हटले आहे की, आनंद आखाड्याच्या नावाने स्वामी सागरानंद सरस्वती व स्वामी शंकरानंद सरस्वती धर्माचार्यसारख्या पदव्या बहाल करीत आहे. यासंदर्भात आनंद आखाड्याच्या रमता पंचने सागरानंद महाराज यांना विचारणा केली असता सागरानंद यांनी सदर पदव्या या आखाड्याच्या नावावर दिल्या नसून आश्रमाच्या नावावर दिल्या आहेत. गुरुकुलाच्या नावाने संबंधीतांना धर्माचार्य बनविल्याचा खुलासा त्यांनी केला. या घटनेमुळे आनंद आखाड्याचे महंत तसेच पंचांनी सागरानंद यांनी दिलेल्या पदव्या गैर ठरवत ज्या साधूंना धर्माचार्य बनविले आहे त्यांच्या पदव्या निष्कासीत करण्याची घोषणा आनंद आखाड्यानी केली आहे. या पत्रकावर रमता पंच परमेश्वर श्री महंत काळू गिरी महाराज, श्री महंत धनराजगिरी महाराज, श्री महंत लक्ष्मण गिरी महाराज, श्री महंत कैलाशपुरी महाराज आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. विशेष म्हणजे हे पत्रक प्रसिद्ध करताना ‘तपोनिधी श्री आनंद आखाडा पंचायती, दसनाम नागा संन्यासी कपिलधारा, वाराणसी, इलाहाबाद, (प्रयागराज), तथा त्र्यंबकेश्वर (नाशिक) असे प्रत्रक प्रसिद्ध केले आहे. (वार्ताहर)