शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

धडगांव परिसरात नेटवर्कचा अभावाने विद्यार्थ्यांना फटका.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:26 IST

धडगाव हा अतिदुर्गम भागातील तालुका आहे.तसेच विविध खेड्यापाड्यातून 25 ते 30 किलोमीटर लांबून नागरिक आपली प्रशासकीय कामे व बँकिंग ...

धडगाव हा अतिदुर्गम भागातील तालुका आहे.तसेच विविध खेड्यापाड्यातून 25 ते 30 किलोमीटर लांबून नागरिक आपली प्रशासकीय कामे व बँकिंग ची कामे करण्यासाठी धडगाव शहरात दाखल होतात.परन्तु तालुक्यातील बहुतांशी प्रशासकीय ऑनलाइन सुविधा व बँकिंगची कामे ही बी.एस.ऐन.एल नेटवर्क वर अवलंबून असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतांना दिसत आहेत.

धडगाव तालुक्यातील बी.एस.ऐन.एल सुविधा बाबतीत तालुक्यातील सामाजिक संघटनांनी अनेकदा निवेदनाद्वारे तक्रार व सामाजिक कार्यकर्त्याद्वारे उपोषण देखिल करण्यात आलं परन्तु तक्रारीची कोणतीही दखल न घेता विचारलेल्या जबाबाची खोटी आश्वासने बी.एस.ऐन.एल प्रशासनाकडून दिली जात आहेत अशी तक्रार परिसरातील नागरिक करता आहे.

"अक्राणी तालुक्यातील बी.एस.ऐन.एल सुविधांचा अभाव नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरत आहे.उपोषण करून व निवेदन देऊनही अक्राणी तालुक्यातील बी.एस.ऐन.एल सुविधा सुरळीत होतांना दिसत नसून लवकरच ही सुविधा सुरळीत केली नाही तर तालुक्यातील कार्यालयाला कायमस्वरूपी कुलूप लावून बी.एस.ऐन.एल सिमकार्ड विक्री थांबवत घेतलेली सिमकार्ड परत करण्यास सुरूवात करू."

जितेंद्र दिलीप ढोले

(अक्राणी तालुका समन्वयक-महाराष्ट्र राज्य युवा परिषद) यांनी केलं आहे

बसस्थानकांत जनसंपर्काचे म्हत्वपुर्ण जबाबदारीचे काम करणारा वाहतुक निंयत्रक कर्मचारी चौकशी कक्षात बसून प्रवाशांना बस फेऱ्याचे वेळापत्रक नूसार येणाऱ्या बसचे व जाणाऱ्या बसचे नियोजन सांगण्याचे काम करत असतो. वाहतुक निंयत्रक प्रवाशांनी विचारलेल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देण्याचे काम करत असतात. इतर जिल्ह्यातुन व राज्यातुन येणाऱ्याा बसेस ची माहीती प्रवाशांना देत असतात.चौकशी कक्षात काम करताना दररोज हजांरो प्रवाशांसोबत संबध येत असल्याने वेळ कुठल्या कुठे निघून जाते समजत नाही. दररोज अधिक प्रवाशांसोबत संबध येत असल्याने वेगवेेगळ्या स्वभावाचे प्रवाशी भेटत असतात,त्यामुळे काही गोष्टी शिकायला मिळतात.

प्रवाशी आमचे दैवत या बस महामंडळाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांच्या शंका निरसन वाहतुक नियंत्रक करत असल्याने अनेक प्रश्नाना उत्तरे देत असतात. मात्र काही प्रवाशांना दिलेली माहीती समजून येत नाही, बस काही वेळापुर्वी गेलेली असते किंवा काही कारणास्तव बसला उशीर होत असतो त्यामुळे प्रवाशी कर्मचाऱ्यासोबत वाद घालत असतात. अशावेळी तोंडात साखर व डोक्यावर बर्फ घेऊन त्यांच्या समस्याचे सोडवण्यासाठी काम करावे लागते. काही प्रवाशांची समस्या सोडवण्यासाठी बस स्थांनकांतील वरीष्ठ अधिकांऱ्याना पाचारण करून मदत केली जाते.

प्रवाशांना माहीती देताना किमान आठ तास सलग बोलावे लागत असल्याने काही प्रमाणात थकवा जाणवत असतो. वाद घालणाऱ्या प्रवाशांमुळे मनस्ताप होत असतो,त्यामुळे काम करताना मानसिक शांतता नसल्याने माहिती देताना परिणाम जाणवतो. दिवसभर काम करून घरी गेल्यावर काही वेळ निवांत बसल्याने दिवसभराचा मनस्ताप नाहीसा होतो,त्यानंतर कुटूंबासोबत गप्पा मारत वेळ घालवत असतो, त्यामुळे दिवसभर जनसंपर्काचे काम करून कोणतेही नुकसान होत नाही.

आम्ही कर्मचारी दिवसभर काम करताना प्रवाशांकडून सहकार्याची अपेक्षा करतो, प्रवाशांनी माहिती विचारण्याआधी बसचे वेळापत्रक वाचून घ्यावे, माहिती विचारताना संयमाने बाेलावे, प्रवाशांना माहिती देतांना फोन घेतला जात नाही तरी प्रतिक्षा करणे आवश्यक असते,सांगितलेली माहिती काळजीपुर्वक ऐकावे,माहिती समजली नसेल तर परत विचारावे,बसला काही कारणासत्व उशीर झाला तर सहकार्याची भावना ठेवली पाहीजे. प्रवाशांनी सहकार्याची भावना ठेवली तर समस्या लवकर सोडवता येते.

- मुरलीधर बहिरम,वाहतुक नियंत्रक,बसस्थानक नंदुरबार