शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

म्हसावदला वाढते अतिक्रमण ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:26 IST

या भागातील ६१ ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला तक्रारी निवेदन देऊन हे बांधकाम त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी ...

या भागातील ६१ ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला तक्रारी निवेदन देऊन हे बांधकाम त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी रात्रीही एकाने बाजारपेठ भागात रहिवासी घरासमोर चक्क १० बाय १० चे दुकानच आणून ठेवले. बाजारपेठ भागातील ग्रामस्थांनी ते उचलून हनुमान चौकात ठेवले. सकाळी सरपंच आले व त्यांनी सदर दुकान तलाठी कार्यालयाच्या रस्त्यावर ठेवले. दरम्यान, म्हसावद गावाला कोणी वालीच नसल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. तसेच या भागात निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्यही बोलायला तयार नाहीत. गावात वाढणारे पक्के अतिक्रमण, कोठेही टपऱ्या, पत्र्याची दुकाने ठेवून भाडेतत्त्वावर देण्याची पद्धत सुरू झालेली असताना तेरी भी चूप, मेरी भी चूप असा खेळ सुरू आहे. या संपूर्ण प्रकारामुळे गावातील रस्ते रुंद झाले असून, चौकांमध्ये अतिक्रमण वाढल्याने मुख्य चौकच गायब होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे. तसेच गावात घाणीचेही साम्राज्य वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत प्रशासन डोळे न करता ठोस उपाययोजना करण्याची मागणी गावातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.