शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

प्रत्येक जलकुंभांतर्गत २० ठिकाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नांदेड : महापालिकेच्यावतीने शहराला करण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासणी ही जिल्हा प्रयोग शाळेत केली जाते. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नांदेड : महापालिकेच्यावतीने शहराला करण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासणी ही जिल्हा प्रयोग शाळेत केली जाते. पाणी सोडण्यापूर्वी प्रत्येक वॉलमनला जलकुंभावर टेस्ट करुनच पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी त्या जलकुंभाहून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात २० ठिकाणी पाण्याची तपासणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी २००८ मध्ये पाणीपुरवठा यंत्रणेचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. ३८ जलकुंभावरुन जवळपास ८ लाख लोकसंख्येच्या शहराला पाणीपुरवठा केला जातो. सद्य:स्थितीत दोन दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे. तीन जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध करुन पाणीपुरवठा केला जातो. जिल्हा प्रयोग शाळेत पाणी तपासणीचे अहवाल तपासल्यानंतर हे अहवाल औरंगाबादच्या विभागीय कार्यालयातही पाठविले जातात. एखाद्या भागात दुषित पाणीपुरवठा आढळल्यास त्या भागात पाणी गळती कुठे सुरू आहे का? याबाबत माहिती घेवून तात्काळ दुरुस्ती केली जाते.

शहरात प्रति व्यक्ती १३५ लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची गुणवत्ता याबाबत महापालिका दक्ष आहे. शहरात होणारी गळती रोखण्यासाठी महापालिकेने पाणी पुरवठा विभागाकडून वेळोवेळी कामे हाती घेण्यात येतात. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले.लाेकमत न्यूज नेटवर्क

नांदेड : महापालिकेच्यावतीने शहराला करण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासणी ही जिल्हा प्रयोग शाळेत केली जाते. पाणी सोडण्यापूर्वी प्रत्येक वॉलमनला जलकुंभावर टेस्ट करुनच पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी त्या जलकुंभाहून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात २० ठिकाणी पाण्याची तपासणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी २००८ मध्ये पाणीपुरवठा यंत्रणेचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. ३८ जलकुंभावरुन जवळपास ८ लाख लोकसंख्येच्या शहराला पाणीपुरवठा केला जातो. सद्य:स्थितीत दोन दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे. तीन जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध करुन पाणीपुरवठा केला जातो. जिल्हा प्रयोग शाळेत पाणी तपासणीचे अहवाल तपासल्यानंतर हे अहवाल औरंगाबादच्या विभागीय कार्यालयातही पाठविले जातात. एखाद्या भागात दुषित पाणीपुरवठा आढळल्यास त्या भागात पाणी गळती कुठे सुरू आहे का? याबाबत माहिती घेवून तात्काळ दुरुस्ती केली जाते.

शहरात प्रति व्यक्ती १३५ लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची गुणवत्ता याबाबत महापालिका दक्ष आहे. शहरात होणारी गळती रोखण्यासाठी महापालिकेने पाणी पुरवठा विभागाकडून वेळोवेळी कामे हाती घेण्यात येतात. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले.

जलकुंभातून होणाऱ्या २० ठिकाणची तपासणी

शहरात एकूण ३८ जलकुंभ आहेत. या जलकुंभावरुन नांदेड उत्तर तसेच नांदेड दक्षिण भागात पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक जलकुंभावर पाणीपुरवठा करण्यापूर्वी वॉलमनकडून ओटी टेस्ट घेतली जाते. त्याचवेळी प्रभागात नेमलेल्या कर्मचाऱ्याकडून एका जलकुंभाच्या परिसरातील २० ठिकाणचे पाणी नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठविली जातात. या कामासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.जलकुंभातून होणाऱ्या २० ठिकाणची तपासणी

शहरात एकूण ३८ जलकुंभ आहेत. या जलकुंभावरुन नांदेड उत्तर तसेच नांदेड दक्षिण भागात पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक जलकुंभावर पाणीपुरवठा करण्यापूर्वी वॉलमनकडून ओटी टेस्ट घेतली जाते. त्याचवेळी प्रभागात नेमलेल्या कर्मचाऱ्याकडून एका जलकुंभाच्या परिसरातील २० ठिकाणचे पाणी नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठविली जातात. या कामासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रयोग शाळेत तपासणी

n शहरात होणाऱ्या पाणी पुरवठ्याची गुणवत्ता तपासणीसाठी जिल्हा प्रयोग शाळेत पाणी नमुने पाठविले जातात. हे नमुने दर दोन दिवसाला घेतले जातात. शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.

n शहरातील ३८ जलकुंभांतर्गत ज्या ज्या भागाला पाणीपुरवठा होतो त्या प्रत्येक भागात २० ठिकाणचे पाणी नमुने मनपा कर्मचारी घेतात. जिल्हा प्रयोग शाळेत पाणी तपासल्यानंतर त्याचे अहवाल मनपालाही सादर केले जातात.प्रयोग शाळेत तपासणी

n शहरात होणाऱ्या पाणी पुरवठ्याची गुणवत्ता तपासणीसाठी जिल्हा प्रयोग शाळेत पाणी नमुने पाठविले जातात. हे नमुने दर दोन दिवसाला घेतले जातात. शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.

n शहरातील ३८ जलकुंभांतर्गत ज्या ज्या भागाला पाणीपुरवठा होतो त्या प्रत्येक भागात २० ठिकाणचे पाणी नमुने मनपा कर्मचारी घेतात. जिल्हा प्रयोग शाळेत पाणी तपासल्यानंतर त्याचे अहवाल मनपालाही सादर केले जातात.

शहरात शुद्ध पाणीपुरवठा करणे, नागरिकांचे आरोग्य सांभाळणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. यासाठी पाणीपुरवठा व आरोग्य विभागाला खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. एखाद्या भागात दुषित पाणीपुरवठा होत असल्यास तात्काळ उपाययोजना केल्या जातात.

- डॉ. सुनील लहाने, आयुक्त, महापालिकाशहरात शुद्ध पाणीपुरवठा करणे, नागरिकांचे आरोग्य सांभाळणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. यासाठी पाणीपुरवठा व आरोग्य विभागाला खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. एखाद्या भागात दुषित पाणीपुरवठा होत असल्यास तात्काळ उपाययोजना केल्या जातात.

- डॉ. सुनील लहाने, आयुक्त, महापालिका