शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

प्रत्येक जलकुंभांतर्गत २० ठिकाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नांदेड : महापालिकेच्यावतीने शहराला करण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासणी ही जिल्हा प्रयोग शाळेत केली जाते. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नांदेड : महापालिकेच्यावतीने शहराला करण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासणी ही जिल्हा प्रयोग शाळेत केली जाते. पाणी सोडण्यापूर्वी प्रत्येक वॉलमनला जलकुंभावर टेस्ट करुनच पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी त्या जलकुंभाहून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात २० ठिकाणी पाण्याची तपासणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी २००८ मध्ये पाणीपुरवठा यंत्रणेचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. ३८ जलकुंभावरुन जवळपास ८ लाख लोकसंख्येच्या शहराला पाणीपुरवठा केला जातो. सद्य:स्थितीत दोन दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे. तीन जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध करुन पाणीपुरवठा केला जातो. जिल्हा प्रयोग शाळेत पाणी तपासणीचे अहवाल तपासल्यानंतर हे अहवाल औरंगाबादच्या विभागीय कार्यालयातही पाठविले जातात. एखाद्या भागात दुषित पाणीपुरवठा आढळल्यास त्या भागात पाणी गळती कुठे सुरू आहे का? याबाबत माहिती घेवून तात्काळ दुरुस्ती केली जाते.

शहरात प्रति व्यक्ती १३५ लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची गुणवत्ता याबाबत महापालिका दक्ष आहे. शहरात होणारी गळती रोखण्यासाठी महापालिकेने पाणी पुरवठा विभागाकडून वेळोवेळी कामे हाती घेण्यात येतात. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले.लाेकमत न्यूज नेटवर्क

नांदेड : महापालिकेच्यावतीने शहराला करण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासणी ही जिल्हा प्रयोग शाळेत केली जाते. पाणी सोडण्यापूर्वी प्रत्येक वॉलमनला जलकुंभावर टेस्ट करुनच पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी त्या जलकुंभाहून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात २० ठिकाणी पाण्याची तपासणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी २००८ मध्ये पाणीपुरवठा यंत्रणेचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. ३८ जलकुंभावरुन जवळपास ८ लाख लोकसंख्येच्या शहराला पाणीपुरवठा केला जातो. सद्य:स्थितीत दोन दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे. तीन जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध करुन पाणीपुरवठा केला जातो. जिल्हा प्रयोग शाळेत पाणी तपासणीचे अहवाल तपासल्यानंतर हे अहवाल औरंगाबादच्या विभागीय कार्यालयातही पाठविले जातात. एखाद्या भागात दुषित पाणीपुरवठा आढळल्यास त्या भागात पाणी गळती कुठे सुरू आहे का? याबाबत माहिती घेवून तात्काळ दुरुस्ती केली जाते.

शहरात प्रति व्यक्ती १३५ लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची गुणवत्ता याबाबत महापालिका दक्ष आहे. शहरात होणारी गळती रोखण्यासाठी महापालिकेने पाणी पुरवठा विभागाकडून वेळोवेळी कामे हाती घेण्यात येतात. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले.

जलकुंभातून होणाऱ्या २० ठिकाणची तपासणी

शहरात एकूण ३८ जलकुंभ आहेत. या जलकुंभावरुन नांदेड उत्तर तसेच नांदेड दक्षिण भागात पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक जलकुंभावर पाणीपुरवठा करण्यापूर्वी वॉलमनकडून ओटी टेस्ट घेतली जाते. त्याचवेळी प्रभागात नेमलेल्या कर्मचाऱ्याकडून एका जलकुंभाच्या परिसरातील २० ठिकाणचे पाणी नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठविली जातात. या कामासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.जलकुंभातून होणाऱ्या २० ठिकाणची तपासणी

शहरात एकूण ३८ जलकुंभ आहेत. या जलकुंभावरुन नांदेड उत्तर तसेच नांदेड दक्षिण भागात पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक जलकुंभावर पाणीपुरवठा करण्यापूर्वी वॉलमनकडून ओटी टेस्ट घेतली जाते. त्याचवेळी प्रभागात नेमलेल्या कर्मचाऱ्याकडून एका जलकुंभाच्या परिसरातील २० ठिकाणचे पाणी नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठविली जातात. या कामासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रयोग शाळेत तपासणी

n शहरात होणाऱ्या पाणी पुरवठ्याची गुणवत्ता तपासणीसाठी जिल्हा प्रयोग शाळेत पाणी नमुने पाठविले जातात. हे नमुने दर दोन दिवसाला घेतले जातात. शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.

n शहरातील ३८ जलकुंभांतर्गत ज्या ज्या भागाला पाणीपुरवठा होतो त्या प्रत्येक भागात २० ठिकाणचे पाणी नमुने मनपा कर्मचारी घेतात. जिल्हा प्रयोग शाळेत पाणी तपासल्यानंतर त्याचे अहवाल मनपालाही सादर केले जातात.प्रयोग शाळेत तपासणी

n शहरात होणाऱ्या पाणी पुरवठ्याची गुणवत्ता तपासणीसाठी जिल्हा प्रयोग शाळेत पाणी नमुने पाठविले जातात. हे नमुने दर दोन दिवसाला घेतले जातात. शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.

n शहरातील ३८ जलकुंभांतर्गत ज्या ज्या भागाला पाणीपुरवठा होतो त्या प्रत्येक भागात २० ठिकाणचे पाणी नमुने मनपा कर्मचारी घेतात. जिल्हा प्रयोग शाळेत पाणी तपासल्यानंतर त्याचे अहवाल मनपालाही सादर केले जातात.

शहरात शुद्ध पाणीपुरवठा करणे, नागरिकांचे आरोग्य सांभाळणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. यासाठी पाणीपुरवठा व आरोग्य विभागाला खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. एखाद्या भागात दुषित पाणीपुरवठा होत असल्यास तात्काळ उपाययोजना केल्या जातात.

- डॉ. सुनील लहाने, आयुक्त, महापालिकाशहरात शुद्ध पाणीपुरवठा करणे, नागरिकांचे आरोग्य सांभाळणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. यासाठी पाणीपुरवठा व आरोग्य विभागाला खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. एखाद्या भागात दुषित पाणीपुरवठा होत असल्यास तात्काळ उपाययोजना केल्या जातात.

- डॉ. सुनील लहाने, आयुक्त, महापालिका