शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
4
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
5
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
6
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
7
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
8
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
9
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
10
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
11
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
12
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
13
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
14
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
15
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
16
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
17
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
18
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
19
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
20
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

स्वधर्माचे पालनच सर्वश्रेष्ठ आहे

By admin | Updated: December 31, 2015 03:10 IST

आपल्या धर्मातच जीवनाचा मार्ग आहे. या तत्त्वावर विश्वास ठेवून स्वधर्मातच जीवनाचे कल्याण शोधले पाहिजे.

शंकराचार्य स्वामी विद्या नृसिंह भारती महाराज : विश्व स्वधर्म संमेलनाचा समारोप नागपूर : आपल्या धर्मातच जीवनाचा मार्ग आहे. या तत्त्वावर विश्वास ठेवून स्वधर्मातच जीवनाचे कल्याण शोधले पाहिजे. आपल्या धर्मात व्यक्तीच्या उत्थानाचे जे मार्ग सांगितले आहेत, त्याचेच अनुसरण प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे. प्रत्येक धर्मात जन्माला येणाऱ्या व्यक्तींनी आपापल्या धर्मावर विश्वास ठेवावा आणि स्वधर्म पालनातून आपली उन्नती करावी, असे मत शंकराचार्य स्वामी विद्या नृसिंह भारती महाराज यांनी व्यक्त केले. श्री शिवशक्ती सेवा समिती, उमरेडच्यावतीने रेशीमबाग प्रांगणात आयोजित तीन दिवसीय विश्व स्वधर्म संमेलनात ते बोलत होते. आज या संमेलनाचा समारोप करण्यात आला. शंकराचार्य म्हणाले, धर्माच्या बाबतीत कुणीही संशय ठेवू नये. आपल्या धर्माच्या मूलतत्त्वावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, कारण त्यातूनच माणसाची उन्नती होते. आपल्या धर्माने सांगितलेल्या तत्त्वावरच आपले जीवन असले पाहिजे. याप्रसंगी सकाळच्या सत्रात ज्योतिषाचार्य डॉ. विजयकुमार दाणी, इस्कॉनचे अनंतशेष प्रभू, जयश्री पेंढारकर यांचे प्रवचन झाले. सायंकाळच्या सत्रात दीपाली घोंगे यांनी श्रीकृष्णनाट्याचे सादरीकरण केले. दिल्लीच्या राजेंद्र गंगानी यांच्या सुरेल कत्थक नृत्याला याप्रसंगी उपस्थितांनी दाद दिली. कार्यक्रमाला उद्योगपती बसंतलाल शाह, संघाराम महाविहार प्रशिक्षण संस्थानचे भंते श्रद्धाशील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, शंकरानंद सरस्वती स्वामी, हार्दिक स्वामी, सद्गुरुदास महाराज, सुरभी हांडे, राजे रघुजी भोसले आणि राजे मुधोजी भोसले प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना समितीचे अध्यक्ष दत्ता महाराज जोशी यांनी केली.(प्रतिनिधी)