शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमध्ये काम सुरूकरा अन्यथा भूखंड परत घेणार

By admin | Updated: November 17, 2014 01:06 IST

मिहानमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी ज्या कंपन्यांनी भूखंड घेतले पण अद्याप उद्योग सुरू केले नाही त्यांना उद्योग सुरू करण्याबाबत वारंवार विनंत्या करण्यात आल्या. त्यांनी लवकरात लवकर उद्योग सुरू

मुख्यमंत्र्यांचा कंपन्यांना इशारा : एम्स, आयआयएमसह केंद्रीय संस्थांना देणार जागानागपूर : मिहानमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी ज्या कंपन्यांनी भूखंड घेतले पण अद्याप उद्योग सुरू केले नाही त्यांना उद्योग सुरू करण्याबाबत वारंवार विनंत्या करण्यात आल्या. त्यांनी लवकरात लवकर उद्योग सुरू केले नाही तर त्यांचे भूखंड परत घेतले जातील, असा स्पष्ट इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला.मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांनी नागपूरमध्ये आल्यावर सर्वप्रथम मिहानचा आढावा घेतला होता. यावरून त्यांच्या प्राधान्यक्रमात ‘मिहान प्रकल्प’ असल्याचे स्पष्ट झाले होते. मिहानमध्ये भूखंड घेऊनही अनेक बड्या कंपन्यांनी अद्याप त्यांचे उद्योग सुरू केले नाहीत, याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की ज्या कंपन्यांनी वारंवार सांगूनही त्यांचे उद्योग सुरू केले नाहीत त्यांचे भूखंड परत घेऊ. जागा वाटपाच्या सूत्रात बदल करून त्यात एकसूत्रता आणि पारदर्शकता आणू, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या भाडेपट्ट्याचा कालावधी वाढवून तो ९० वर्षे केला जाईल. नागपूर विमानतळाचा विकास दोन टप्प्यात केला जाईल, असे त्यांनी सांगितले. टॅक्सी-वे च्या संदर्भात जी जागा अधिग्रहित करायची आहे त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यातून मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मिहानमधील वीज पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाल्यावर येथे अनेक कंपन्या येतील. अनेक कंपन्यांशी यासंदर्भात चर्चाही झाली आहे. विशेष आर्थिक क्षेत्रात एमएमटी (टॅक्स) उद्योजकांसाठी अडचणीचा आहे. केंद्र सरकार याचा फेरविचार करीत आहे, असे ते म्हणाले.केंद्रीय संस्थांना देणार जागाबिगर विशेष आर्थिक क्षेत्रात (नॉन एसीझेड) दोन ते अडीच हजार हेक्टर जागा शिल्लक आहे. ही जागा केंद्रीय संस्थांना देण्याचा सरकारचा विचार आहे. तशी कायद्यात दुरुस्तीसुद्धा करण्यात आली आहे. नागपूरमध्ये आयआयएम, एम्स, प्लास्टिकवर प्रक्रिया करणारी संस्था यासह चार केंद्रीय संस्थांचा समावेश आहे,असे फडणवीस म्हणाले. नॅशनल लॉ स्कूल, ट्रिपल आयटी या संस्थांना यापूर्वीच जागा देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले. अन्यथा त्यांनाही बिगर विकास आर्थिक क्षेत्रात जागा देऊन केंद्राच्या सर्व संस्था नागपूरमध्ये एकाच ठिकाणी ठेवण्याचा आपला विचार होता, असे ते म्हणाले.