शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

पालिकेला कामगारांचा वेढा

By admin | Updated: May 19, 2016 02:34 IST

मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कचरा वाहतूक कामगारांनी महापालिकेला बुधवारी सळो की पळो करून सोडले.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कचरा वाहतूक कामगारांनी महापालिकेला बुधवारी सळो की पळो करून सोडले. किमान वेतनाच्या मागणीसाठी कचरा वाहतूक श्रमिक संघाच्या मार्गदर्शनाने शेकडो कामगारांनी आयुक्तांना अर्ज देण्यासाठी पालिकेला वेढा घातला होता.आझाद मैदान पोलीस आणि पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी गर्दी केलेल्या कामगारांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही कोणतेही आंदोलन करत नसल्याचे सांगत, कामगारांनी आयुक्तांना किमान वेतनाची मागणी करणारे पत्रक पाठवत असल्याचे सांगितले. संघटनेने शिस्तबद्धपणे पालिकेच्या डिस्पॅच डिपार्टमेंटबाहेर रांग लावली. मात्र, शेकडो कामगार एकाच वेळी अर्ज दाखल करण्यास जमा झाल्याने पालिका कार्यालयाला कामगारांचा वेढा बसला.याबाबत अधिक माहिती देताना संघटनेचे सचिव विजय दळवी म्हणाले की, ‘गेल्या वर्षी २४ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाने कंत्राटी कामगारांना १३ हजार ७४० रुपये किमान वेतन जाहीर केले. त्याची अधिसूचनाही काढली. मात्र, एका वर्षानंतरही कंत्राटी काममगारांना किमान वेतनासाठी झगडावे लागत आहे. याबाबत आयुक्तांकडे संघटनेने चर्चेसाठी वेळ मागितला होता. मात्र, महापालिका प्रशासनातील कोणताही अधिकारी चर्चा करण्यास तयार नाही. परिणामी, प्रत्येक कामगाराने आयुक्तांना अर्ज करण्याचा निर्णय संघटनेने घेतला. त्याप्रमाणे, पाचशेहून अधिक अर्ज बुधवारी जमा करण्यात आले. आता संघटना आयुक्तांच्या उत्तराची वाट पाहत आहे. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असेही संघटनेने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)