शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

दीड एकरात चंदनाचा दरवळ!

By admin | Updated: July 11, 2016 03:21 IST

सहाशे रोपांची लागवड ; कडोळी येथील युवा शेतक-यांचा नवा मार्ग.

वाशिम : सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणार्‍या वाशिम तथा हिंगोली जिलंतील दोन शेतकर्‍यांनी दीड एकरात चंदनाच्या सहाशे वृक्षांची लागवड करून श्रमशेतीचा आदर्श ठेवला आहे.मराठवाड्यातील हिंगोली जिलचा पट्टा सदैव अवर्षणग्रस्त म्हणून गणला जातो. कमकुवत आर्थिक स्थिती तसेच शास्त्रीय ज्ञानाचा अभाव, यामुळे या जिलतील शेतकरी सोयाबीन, हरबरा आदी पारंपरीक पिकांवरच समाधान मानतात. अशा परिस्थितीत वाशिम जिललगत असलेल्या कडोळी येथील युवा शेतकरी सुनिल कदम व संतोष भादलकर यांनी त्यांच्या दीड एकर संयुक्त शेतीमध्ये चंदनाच्या रोपांची लागवड केली. त्यांच्याकडे आठ एकर बागायती शेती आहे. ठिंबक सिंचनाची सोय आहे. या युवा शेतकर्‍यांनी याआधी सोयाबीन, हरभरा यासारखी पारंपरीक पिके घेतली. परंतु त्यातून फारसे काही हाती लागत नसल्यामुळे लातुर येथील शेतकरी बगदुरे यांच्या मार्गदर्शनानुसार गतवर्षी नोव्हेंबरमध्ये तुलनेने नगण्य पाणी लागणार्‍या चंदनाची रोपे लावली. त्यामुळे आता त्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.चंदन परजीवी असल्यामुळे या रोपांजवळ त्यांनी तुरीचे झाड लावले. रोपे लावल्यापासुन रोपांची नियमित काळजी, वेळेच्या वेळेला पाणी, खत याची फलश्रुती म्हणून आजच्या घडीला ही चंदनाची रोपे तब्बल ७ ते ८ फूट उंच वाढली आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणीचंदन रोपांना अन्य पिकांच्या तुलनेत केवळ १0 ते १५ टक्केच पाणी द्यावे लागते. इतर देशांतील चंदनाच्या तुलनेत भारतातील चंदनाच्या झाडात सुगंध व तेलाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे भारतीय चंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. भारतात चंदनाच्या सुगंधी गाभ्याची किंमत सहा ते आठ हजार रुपये प्रतिकिलो आहे. १५ वर्षांत चंदनाच्या झाडाची पूर्ण वाढ होते. पूर्ण वाढ झालेल्या चंदनाच्या एका झाडापासून अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न प्राप्त होते.