शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

नक्षल चळवळीला लगाम!

By admin | Updated: December 7, 2014 01:46 IST

अन्यायाविरुद्ध लढण्याच्या ईर्षेतून पाव शतकापूर्वी पूर्वेकडील राज्यांमध्ये सक्रिय झालेली नक्षल चळवळ पुढे मात्र हिंसक कारवायांपुरती मर्यादित झाली.

आत्मसमर्पण योजना : 9 वर्षात 446 लोकांनी धरली वेगळी वाट
मनोज ताजने - गोंदिया
अन्यायाविरुद्ध लढण्याच्या ईर्षेतून पाव शतकापूर्वी पूर्वेकडील राज्यांमध्ये सक्रिय झालेली नक्षल चळवळ पुढे मात्र हिंसक कारवायांपुरती मर्यादित झाली. त्यामुळे महाराष्ट्रात या चळवळीशी जुळलेल्या अनेक युवक-युवतींचा भ्रमनिरास झाला. त्यातच आत्मसमर्पण योजनेतून त्यांना नव्याने जीवन जगण्यासाठी आशेचा किरण दिसला आणि पाहता-पाहता या माध्यमातून गेल्या 9 वर्षात राज्यात 446 नक्षल्यांसह त्यांच्या नेत्यांनी आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे. यामुळे नक्षल चळवळीला राज्यात लगाम बसत आहे.
महाराष्ट्रात गडचिरोली आणि गोंदिया हे नक्षल जिल्हे म्हणून ओळखले जातात. मात्र, मधल्या काळात चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यांतही नक्षल समर्थक आढळून आले. एवढेच नाहीतर पुणो, नाशिकर्पयतही नक्षल्यांचे जाळे पसरत असल्याचे पुरावे पोलीस विभागाला मिळाले होते. गेल्या चार-पाच वर्षात माओवाद्यांशी जुळलेले अनेक ‘मास्टर माईंड’ पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याने त्यांचे जाळे पसरण्यास ब्रेक लागला़ बेरोजगारी आणि दारिद्रय़ाला कंटाळून केवळ ‘रोजगार’ म्हणून नक्षल चळवळीत ओढल्या गेलेल्या अनेकांना आपणही सर्वसामान्यांसारखे जीवन जगावे, छोटेखानी संसाराचे रंगविलेले स्वप्न पूर्ण करावे ही सुप्त इच्छा अस्वस्थ करीत होती. अशाच लोकांना नवजीवनाचे स्वप्न दाखविण्याचे काम ‘आत्मसमर्पण योजने’ने केले. 
नऊ वर्षापासून राबविण्यात येत असलेल्या या योजनेतून आतार्पयत 446 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आह़े 2क्13मध्ये 48 तर या वर्षी ऑक्टोबर अखेर्पयत 25 नक्षली व त्यांच्या नेत्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.  मिळालेले स्वातंत्र्य खोटे आहे, ख:या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी व विकासासाठी नक्षल चळवळीत सहभागी व्हा, असे आवाहन करीत आणि आदिवासी बांधवांच्या मागासलेपणाचा फायदा घेत त्यांना या चळवळीत ओढण्याचे काम नक्षल्यांनी केले.  अनेक जण बेरोजगारीला पर्याय म्हणून या चळवळीकडे आकर्षित झाले. चळवळीत काम करताना काही युवक-युवती पती-प}ी म्हणूनही राहू लागले. परंतु अंतर्गत शंकेचे व अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे काही वर्षातच त्यांचा भ्रमनिरास झाला.  
 
आर्थिक मदतीसोबत स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण
आत्मसमर्पण करणा:या नक्षलवाद्यांना राज्य व केंद्र सरकारकडून आर्थिक मदत व पुनर्वसन करण्यासाठी विविध प्रकारचे साहाय्य केले जाते. 
 
त्यात घरासाठी भूखंड, घरकूल किंवा व्यवसाय उभारणीसाठी बँकेचे अर्थसाहाय्य, शेती करण्यासाठी बैलजोडी, बैलबंडी, डिङोल इंजीन दिले जाते किंवा शेळीपालन व्यवसायासाठी मदत केली जाते. याशिवाय वाहनचालक, शिवणकाम, इलेक्ट्रीक फिटिंग, नळ फिटिंग, गवंडीकाम अशा विविध कामांचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार उभारण्यासाठी सक्षम केले जाते.