शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

सिंचनावरुन कुरघोडी सुरुच!

By admin | Updated: June 7, 2014 00:58 IST

सिंचनावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधील राजकारण संपलेले नाही. मुख्यमंत्री कार्यालयाने शुक्रवारी प्रसिध्दीस दिलेले निवेदन हे त्याचे ताजे उदाहरण.

अतुल कुलकर्णी - मुंबई
सिंचनावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधील राजकारण संपलेले नाही. मुख्यमंत्री कार्यालयाने शुक्रवारी प्रसिध्दीस दिलेले निवेदन हे त्याचे ताजे उदाहरण. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतरही एकमेकांवरील कुरघोडय़ा संपलेल्या नाहीत हेच त्यातून समोर आलेले आहे. 
चितळे समितीचा अहवाल जोर्पयत स्वीकारला जात नाही तोर्पयत राज्यात नेमके सिंचन किती झाले हे सांगता येणार नाही अशी  ठाम भूूमिका मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. तर  हा अहवाल तातडीने जनतेसमोर आणा असा आग्रह खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच कित्येक महिन्यापासून धरला आहे. 
आर्थिक पहाणी अहवालाच्या बातम्यांवरुन राज्य अधोगतीकडे गेले आहे, नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना पसरु नये असे सांगत एक निवेदन शुक्रवारी सायंकाळी माध्यमांना पाठवण्यात आले. त्यात सिंचनावर एक पूर्ण परिच्छेद दिला गेला. त्या निवेदनामुळे चितळे समितीचा अहवाल येईर्पयत सिंचनाचा संभ्रम कायम राहणार हे देखील स्पष्ट झाले. 
लोकमतला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री पवार यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांना चितळे समितीचा अहवाल सादर करण्याची आपण फक्त विनंती करु शकतो. शेवटी निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे असे म्हटले होते. 
‘विशेष तपास पथकाची स्थापना डिसेंबर 2क्12 मध्ये करण्यात आली होती. त्यांच्या शिफारशी स्विकारल्यानंतरच राज्यात नेमके किती क्षेत्र सिंचनाखाली आले हे कळेल’ असे मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे. याचा अर्थ चितळे समितीच्या शिफारशी अद्याप सरकारने स्विकारलेल्या नाहीत. 
मग त्यावरील अॅक्शन टेकन रिपोर्ट तरी कसा आणि कधी येणार असे प्रश्न निर्माण झाले आहेत. यावर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी हात ै‘आम्ही देखील तुमच्या सारखीच अहवालाची वाट पहात आहोत’ असे सांगत हात वर केले आहेत.
 
च्लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) प्रकल्पात 3क् जून 2क्11 ते 3क् जून 2क्12 या वर्षभरात फक्त क्.51 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्मिती झाली आहे. 
च्जलसंपदा विभागाकडील अन्य प्रकल्पांची 3क् जून 11 रोजी एकुण निर्मित सिंचन क्षमता 48.25 लाख हे. होती ती 3क् जून 2क्12 रोजी 49.26 लाख हे. झाली. म्हणजे ती 1.क्1 टक्क्यांनी वाढली.
च्2क्12 च्या तुलनेत 2क्13 मध्ये जलसंपदा विभागाच्या पुर्ण व प्रगतीपथावरील सिंचन प्रकल्पांच्या संख्येत 175 ने वाढ झाल्याचे यात म्हटले आहे. (मात्र ही आकडेवारी आर्थिक पहाणी अहवालात का आली नाही त्याचे उत्तर मात्र यात दिलेले नाही.) 
 
च्राज्य विधिमंडळाला सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालाचा संदर्भ देऊन महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावली असुन राज्य अधोगतीकडे गेल्याचा निष्कर्ष काढणा:या बातम्या प्रसारमाध्यमांमधुन प्रसारित झाल्या आहेत. 
च्मात्र या बातम्या निराधार असुन राज्यावरील कर्जभार आणि वित्तीय तूट तेराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार मर्यादेतच आहे असा दावा मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिध्दीस दिला आहे.