शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

राज्यातील निम्मे वनक्षेत्र विदर्भात

By admin | Updated: July 23, 2014 00:55 IST

राज्यात मात्र २0 टक्केच वनक्षेत्र आहे.

अकोला: देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत ३३ वनक्षेत्र असणे आवश्यक असले तरी राज्यात मात्र २0 टक्केच वनक्षेत्र आहे. राज्यात असलेल्या वनक्षेत्रात मराठवाडा, उर्वरित महाष्ट्राच्या तुलनेत विदर्भात निम्म्यापेक्षा जास्त वनक्षेत्र आहे. विदर्भात ५६ टक्के, तर मराठवाड्यात केवळ ५ टक्के वनक्षेत्र आहे. भरमसाट होत असलेल्या वृक्षतोडीमुळे तापमानात प्रचंड वाढ होत असून, पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. याचे भीषण परिणाम मानवाला भोगावे लागणार आहे. वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस जंगले कमी होत आहे. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ ३,0७,७१३ चौरस किमी असून, एकूण वनक्षेत्र ६१,९३९ चौरस किमी आहे. हे प्रमाण केवळ २0 टक्के आहे. एकूण वनक्षेत्रापैकी झाडे, झुडपे असलेले वनाच्छादित क्षेत्र हे ५६,१८५ चौरस किमी असून, हे प्रमाण १८.२ टक्के आहे. तर केवळ गवत व मोकळे रान असलेले अवनीप्रत क्षेत्र ५,७५४ चौरस किमी आहे. यापैकी विदर्भात ५६ टक्के वन असून, मराठवड्यात पाच टक्के, तर उर्वरित महाराष्ट्रात ३९ टक्के वनक्षेत्र आहे. विदर्भात गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्हय़ांमध्येच वनक्षेत्र जास्त असून, अन्य जिल्हय़ांमध्ये कमी आहे. अकोला जिल्हय़ात केवळ ७ टक्केच वनक्षेत्र आहे. उद्योग, वाहनांद्वारे वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड मोठय़ा प्रमाणात सोडण्यात येत आहे. हे प्रमाण वाढत असल्यामुळे तापमान वाढत आहे.वनक्षेत्र जास्त असले तर कार्बन डाय ऑक्साईड झाडे शोषून घेतात. परिणामी वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी होते व संतुलन कायम राहते.