शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

मुख्यालयात विजेची उधळपट्टी

By admin | Updated: July 22, 2014 01:21 IST

महापालिकेच्या मुख्यालयास मॉलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याठिकाणी विजेची उधळपट्टी सुरू आहे.

नामदेव मोरे - नवी मुंबई
महापालिकेच्या मुख्यालयास मॉलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याठिकाणी विजेची उधळपट्टी सुरू आहे. 3 महिन्यांत तब्बल 71 लाख 5क् हजार रूपये वीज बिल आले असून वातानुकूलित यंत्रणोच्या अट्टहासासाठी जनतेचा पैसा फुकट जात आहे. 
नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय शहरातील लँडमार्क म्हणून ओळखले जावू लागले आहे.  इमारत दिसायला अत्यंत आकर्षक असली तरी प्रशासकीय कामकाजासाठी मात्र गैरसोयीची होऊ लागली आहे. जनतेने कररूपाने दिलेल्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे.  सेंट्रल एसी बसविण्यात आल्याने  येथे आले की मॉलमध्ये आल्याचा भास होत आहे. वातानुकूलित यंत्रणोच्या या अट्टाहासामुळे विजेचे बिल लाखांच्या घरात जात आहे. जुन्या मुख्यालयात महिन्याला दोन ते अडीच लाख रूपये बिल येत होते. परंतु नवीन मुख्यालयामध्ये एप्रिल महिन्यात 3क् लाख, मेमध्ये 14 लाख व जूनमध्ये तब्बल 27 लाख 5क् हजार रूपये वीज बिल आले आहे. 8क् टक्के वीज  वातानुकूलित यंत्रणोवर खर्च होत आहे. 
जुन्या मुख्यालयात वर्षाला जवळपास 25 लाख रूपये वीजबिलावर खर्च होत होते. नवीन मुख्यालयात तो खर्च महिन्याला होत आहे. तीन महिन्यांत तब्बल 71 लाख रूपये बिल आल्यामुळे सर्वाचे डोळे विस्फारले आहेत. वास्तविक सरकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये कमी जागेचा जास्तीतजास्त वापर होणो आवश्यक असते. वीज, पाणी सर्वाचीच बचत करणो आवश्यक आहे. हजारो कोटी रूपयांचा बँक बलन्स असणारी सिडको, मिनी मंत्रलय असणारे कोकणभवन येथे कार्यालयांमध्ये पुरेसा नैसर्गिक प्रकाश येईल याची काळजी घेतली  आहे. परंतु पालिकेने मात्र सूर्यप्रकाश इमारतीमध्ये येईल अशी सोयच केलेली नाही. मॉलप्रमाणो बांधकाम केल्यामुळे देखभालीवर महिन्याला जनतेने कररूपाने जमा केलेले लाखो रूपये फुकट जात आहेत. 
 
नियोजन चुकले
इमारतीचे बांधकाम करताना पुरेसा सूर्यप्रकाश इमारतीमध्ये येईल याची काळजी घेण्यात आलेली नाही. भिंतीच्या बाजूला अधिकारी व पदाधिका:यांची दालने तयार केली आहेत. यामुळे कर्मचारी जिथे बसतात तेथे वीजपुरवठय़ाशिवाय प्रकाशच येवू शकत नाही अशी स्थिती आहे. वातानुकूलित यंत्रणोची कर्मचा:यांना उबग आली असून अनेकजण मोकळा श्वास घेता यावा यासाठी कार्यालयाबाहेर फेरफटका मारत आहेत. 
 
मुख्यालयात विजेची बचत करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. मोकळ्या जागेमध्ये वातानुकूलित यंत्र बंद करण्यात येत आहे. इमारतीमधील झुंबरातील बल्बही बंद ठेवले आहेत. जिथे शक्य आहे तेथे विजेचा वापर कमी करण्यात येत आहे. 
- जी. व्ही. राव,  सहशहर अभियंता, महापालिका 
 
जनतेर्पयत 
चुकीचा संदेश
शहरात पाणी, वीज जपून वापरण्याचे आवाहन करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणो आवश्यक आहे. परंतु पालिकेने मुख्यालयात विजेची उधळपट्टी सुरू केली असून त्यामुळे जनतेर्पयत चुकीचा संदेश जात आहे.