शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

डासांनी वाढतो रुग्णाचा ताप

By admin | Updated: May 18, 2016 01:39 IST

शहरात डासांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने पिंपरीकरांचे आरोग्य संकटात आले

पिंपरी : शहरात डासांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने पिंपरीकरांचे आरोग्य संकटात आले आहे. शहरात डासांच्या चाव्यामुळे होणाऱ्या तापाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. पावसाळ्याचा हंगाम सुरू होणार असल्याने डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होऊन रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या साडेचार महिन्यांत शहरात विविध आजाराचे रुग्ण सापडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, तीन वर्षांपासून संूपर्ण पिंपरीकराना वेठीस धरणाऱ्या डेंगीने या वर्षी डोके वर काढले आहे. चिकनगुनियाचेही रुग्ण आढळत आहेत. पण शासकीय दवाखान्यात याचा एक ही रुग्ण अद्यापही दाखल झालेला नाही.शहरात दरवर्षी पावसाळ््याच्या अगोदर डासांचा प्रादुर्भाव सुरू होतो आणि पावसाळ््यात ठिकठिकाणी पाणी साठून डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढते. या डासांच्या चाव्यामुळे डेंगी, चिकुनगुनियाचे आणि मलेरिया हे आजार पसरतात. गेल्या तीन वर्षांपासून शहरात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे डेंगीच्या रुग्णांची संख्या वर्षाकाठी ३ हजारांच्या पुढे जात आहे. २०१४ मध्ये शहरात डेंगीची लागण झालेले २ हजार ९६० रुग्ण सापडले होते, तर २०१५ मध्ये ३ हजार ६५१ रुग्ण रुग्ण सापडले होते. मात्र या काळात चिकुनगुनियाचे आणि मलेरियाचे रुग्ण सापडले नव्हते. शहरामध्ये मलेरियाच्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. २०१४ मध्ये ९२ हजार ७९८ जणांना तापाचा आजार झाला होता. तर २०१५मध्ये हीच संख्या १ लाख ३ हजार सहाशे ३९वर गेली होती. २०१४ मध्ये ७२ जणांना मलेरियाचा प्रार्दूभाव झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर २०१५ मध्ये ७१ जणांना मलेरियाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसते. २०१६मध्ये २ जणांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)।पावसाळ््याचा हंगाम तोंडावर आला आहे. पावसाळ््यात ठिकठिकाणी डबकी साचून त्यात डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होते. त्यामुळे चिकुनगुनियाचे रुग्ण येत्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतील, अशी भीती आहे.।रुग्ण वाढण्याची भीतीपावसाळ््याचा हंगाम सुरू होणार असल्याने डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होऊन चिकुनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या साडेचार महिन्यांत शहरात चिकुनगुनियाचे तब्बल १२७ रुग्ण सापडले आहेत. ।या वर्षी डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून चिकुनगुनियाच्या रुग्ण आढळले नाहीत।चिकुनगुनिया हा आजार डासांनी चावल्यामुळे होतो. चिकुनगुनियाचे विषाणू डास एकाच्या शरीरातून दुसऱ्याच्या शरीरात पोहोचवितात. ।चिकुनगुनियाची लागण झाल्यास ताप येणे, संपूर्ण अंग दुखणे ही प्राथमिक लक्षणे दिसू लागतात. ।वेळीच उपचार घेतले नाहीत तर हा आजार बळावतो आणि रुग्णाचे सर्व सांधे आखडून जातात आणि तेथे प्रचंड वेदना होतात. या वेदना एक-दोन महिने राहू शकतात. ।गेल्या तीन वर्षांपासून शहरात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे डेंगीच्या रुग्णांची संख्या वर्षाकाठी ३ हजारांच्या पुढे जात आहे. ।चिकुनगुनिया रोखण्यासाठी हे उपाय करापाणी उघड्यावर ठेवू नका.कचऱ्याचा डबा बंद ठेवा.कचरा डब्यातच टाका. बाहेर फेकू नका.गळके नळ बंद करा. नळ चालू ठेवू नका.घराच्या खिडक्या झोपताना बंद करा.झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.