शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

डासांनी वाढतो रुग्णाचा ताप

By admin | Updated: May 18, 2016 01:39 IST

शहरात डासांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने पिंपरीकरांचे आरोग्य संकटात आले

पिंपरी : शहरात डासांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने पिंपरीकरांचे आरोग्य संकटात आले आहे. शहरात डासांच्या चाव्यामुळे होणाऱ्या तापाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. पावसाळ्याचा हंगाम सुरू होणार असल्याने डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होऊन रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या साडेचार महिन्यांत शहरात विविध आजाराचे रुग्ण सापडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, तीन वर्षांपासून संूपर्ण पिंपरीकराना वेठीस धरणाऱ्या डेंगीने या वर्षी डोके वर काढले आहे. चिकनगुनियाचेही रुग्ण आढळत आहेत. पण शासकीय दवाखान्यात याचा एक ही रुग्ण अद्यापही दाखल झालेला नाही.शहरात दरवर्षी पावसाळ््याच्या अगोदर डासांचा प्रादुर्भाव सुरू होतो आणि पावसाळ््यात ठिकठिकाणी पाणी साठून डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढते. या डासांच्या चाव्यामुळे डेंगी, चिकुनगुनियाचे आणि मलेरिया हे आजार पसरतात. गेल्या तीन वर्षांपासून शहरात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे डेंगीच्या रुग्णांची संख्या वर्षाकाठी ३ हजारांच्या पुढे जात आहे. २०१४ मध्ये शहरात डेंगीची लागण झालेले २ हजार ९६० रुग्ण सापडले होते, तर २०१५ मध्ये ३ हजार ६५१ रुग्ण रुग्ण सापडले होते. मात्र या काळात चिकुनगुनियाचे आणि मलेरियाचे रुग्ण सापडले नव्हते. शहरामध्ये मलेरियाच्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. २०१४ मध्ये ९२ हजार ७९८ जणांना तापाचा आजार झाला होता. तर २०१५मध्ये हीच संख्या १ लाख ३ हजार सहाशे ३९वर गेली होती. २०१४ मध्ये ७२ जणांना मलेरियाचा प्रार्दूभाव झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर २०१५ मध्ये ७१ जणांना मलेरियाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसते. २०१६मध्ये २ जणांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)।पावसाळ््याचा हंगाम तोंडावर आला आहे. पावसाळ््यात ठिकठिकाणी डबकी साचून त्यात डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होते. त्यामुळे चिकुनगुनियाचे रुग्ण येत्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतील, अशी भीती आहे.।रुग्ण वाढण्याची भीतीपावसाळ््याचा हंगाम सुरू होणार असल्याने डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होऊन चिकुनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या साडेचार महिन्यांत शहरात चिकुनगुनियाचे तब्बल १२७ रुग्ण सापडले आहेत. ।या वर्षी डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून चिकुनगुनियाच्या रुग्ण आढळले नाहीत।चिकुनगुनिया हा आजार डासांनी चावल्यामुळे होतो. चिकुनगुनियाचे विषाणू डास एकाच्या शरीरातून दुसऱ्याच्या शरीरात पोहोचवितात. ।चिकुनगुनियाची लागण झाल्यास ताप येणे, संपूर्ण अंग दुखणे ही प्राथमिक लक्षणे दिसू लागतात. ।वेळीच उपचार घेतले नाहीत तर हा आजार बळावतो आणि रुग्णाचे सर्व सांधे आखडून जातात आणि तेथे प्रचंड वेदना होतात. या वेदना एक-दोन महिने राहू शकतात. ।गेल्या तीन वर्षांपासून शहरात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे डेंगीच्या रुग्णांची संख्या वर्षाकाठी ३ हजारांच्या पुढे जात आहे. ।चिकुनगुनिया रोखण्यासाठी हे उपाय करापाणी उघड्यावर ठेवू नका.कचऱ्याचा डबा बंद ठेवा.कचरा डब्यातच टाका. बाहेर फेकू नका.गळके नळ बंद करा. नळ चालू ठेवू नका.घराच्या खिडक्या झोपताना बंद करा.झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.