शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शिक्षण शुल्क व प्रवेशात सवलत द्या!

By admin | Updated: May 30, 2017 04:34 IST

मराठा आरक्षणासाठी ९ आॅगस्ट रोजी मुंबईत महामोर्चाची हाक देणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने आता समाजाच्या इतर मागण्यांचा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठा आरक्षणासाठी ९ आॅगस्ट रोजी मुंबईत महामोर्चाची हाक देणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने आता समाजाच्या इतर मागण्यांचा पाठपुरावा शासनाकडे सुरू केला आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे स्वत: मराठा समाजाचे असून, मराठा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिक्षण शुल्क व प्रवेशात विशेष सवलतीची घोषणा करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी सोमवारी केली.आठ दिवसांत यासंदर्भात ठोस भूमिका नाही घेतली, तर मराठा समाजाचे पालक व विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही समन्वयकांनी दिला आहे. समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले की, मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी मिळून महामुंबई टीम स्थापन केली आहे. मराठा समाजातील शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी महामुंबई टीम मुंबई विभागातील विद्यार्थ्यांसाठी काम करेल. महामुंबईतील महाविद्यालयांत मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा आणि त्यांच्या शुल्कात कपात व्हावी, यासाठी पहिल्या टप्प्यात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. सरकारकडून फुटीचा प्रयत्नमोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र मराठा समाज त्याला बळी पडणार नाही. ३० मे रोजी निघणाऱ्या मोर्चाला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध नसून आंदोलनाला केवळ शुभेच्छा दिल्या जातील, असे ते म्हणाले. मराठा जोडो अभियानमुंबई आणि नजीकच्या पाच जिल्ह्यांच्या समन्वयकांची मिळून महामुंबईची समिती गठीत केली जात आहे. वॉर्डनिहाय समित्याही गठीत केल्या जातील. त्यांच्या माध्यमातून हजारो मराठे ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर पोहोचतील. तिथे विविध उपक्रमांची घोषणाही केली जाईल.