शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

स्मार्ट शहरे उभी करून सक्षम व्हा! - मुख्यमंत्री

By admin | Updated: February 26, 2015 05:57 IST

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पैसा नाही आणि २५ हजार कोटी रुपयांची कामे सुरु करून ठेवली आहेत, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पैसा नाही आणि २५ हजार कोटी रुपयांची कामे सुरु करून ठेवली आहेत, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नाराजी प्रकट केली. महामंडळाला त्यांच्याकडील जमिनीवर स्मार्ट शहरे उभी करून आपल्या पायावर उभे राहण्याचा सल्ला दिला.मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रकल्पांचे सादरीकरण झाले. त्यानंतर या प्रकल्पांकरिता निधी उभारण्याचा विषय उपस्थित झाल्यावर महामंडळाची झोळी रिती असल्याचे रडगाणे उपस्थित अधिकाऱ्यांनी गाण्यास सुरुवात करताच फडणवीस म्हणाले की, एमएमआरडीएने जमीन विकसीत करून आर्थिक सक्षमता प्राप्त केली आहे. त्याचप्रमाणे रस्ते विकास महामंडळाने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेलगतच्या आपल्या जमिनीवर स्मार्ट शहरे उभी करून आर्थिकदृष्टया सक्षम व्हावे, असे ते म्हणाले. तातडीने कोणते प्रकल्प हाती घेता येतील त्याचा प्राधान्यक्रम ठरवून मगच कामे हाती घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.टोलबाबत पर्याय सुचवाटोलबाबत निर्णय घेण्याकरिता राज्य सरकारने समिती नियुक्त केली असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी टोलमधून जनतेला कसा दिलासा देता येईल याबाबत प्रस्ताव देण्याचे आवाहन रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना केले. (प्रतिनिधी)