शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

‘फळबागांसाठी पॅकेज जाहीर करा’

By admin | Updated: March 16, 2015 02:40 IST

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी व वीज बिल माफी देऊन फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी पॅकेज

आश्वी (अहमदनगर) : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी व वीज बिल माफी देऊन फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.विखे यांनी रविवारी आश्वी, शिबलापूर, पानोडी, हाजरवाडी, पिंप्रीलौकी, आजमपूर, खळी या गावांना रविवारी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर विखे म्हणाले, महाराष्ट्राची स्थिती इतकी भक्कम आहे की, एकूण उत्पन्नाच्या ३२ टक्के कर्ज उचलण्याची परवानगी असताना आघाडी सरकारने एकदाही मर्यादेचे उल्लंघन केले नाही. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी युती सरकारला इच्छाशक्तीची गरज आहे. जनतेने तुम्हाला ५ वर्षांसाठी निवडून दिले आहे. केंद्र सरकार तुमचे आहे. त्यांच्याकडे पैसे मागा, असे ते म्हणाले.