शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

‘फळबागांसाठी पॅकेज जाहीर करा’

By admin | Updated: March 16, 2015 02:40 IST

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी व वीज बिल माफी देऊन फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी पॅकेज

आश्वी (अहमदनगर) : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी व वीज बिल माफी देऊन फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.विखे यांनी रविवारी आश्वी, शिबलापूर, पानोडी, हाजरवाडी, पिंप्रीलौकी, आजमपूर, खळी या गावांना रविवारी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर विखे म्हणाले, महाराष्ट्राची स्थिती इतकी भक्कम आहे की, एकूण उत्पन्नाच्या ३२ टक्के कर्ज उचलण्याची परवानगी असताना आघाडी सरकारने एकदाही मर्यादेचे उल्लंघन केले नाही. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी युती सरकारला इच्छाशक्तीची गरज आहे. जनतेने तुम्हाला ५ वर्षांसाठी निवडून दिले आहे. केंद्र सरकार तुमचे आहे. त्यांच्याकडे पैसे मागा, असे ते म्हणाले.