शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्पांत केवळ २७ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:20 IST

उन्हाची तीव्रता महिनाभरापासून सुरू झाली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीपातळीत घट होत आहे. लातूर ...

उन्हाची तीव्रता महिनाभरापासून सुरू झाली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीपातळीत घट होत आहे. लातूर तालुक्यातील तावरजा आणि रेणापूर तालुक्यातील व्हटी या दोन मध्यम प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. त्यामुळे तिथे उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे. रेणापूर मध्यम प्रकल्पात २.२२८ दलघमी, तिरु-२.९१०, देवर्जन- ५.६९१, साकोळ- ४.९८८, घरणी- १०.३५५ आणि निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात ६.७६२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्या शेतकरी उसासाठी पाण्याचा वापर करीत आहेत. त्याचबरोबर बाष्पीभवनही वाढले आहे. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

एकूण ३२.९९४ दलघमी पाणी

जिल्ह्यातील ६ मध्यम प्रकल्पांत सध्या ३२.९९४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. रेणापूर मध्यम प्रकल्पात ११.१३ टक्के, तिरुमध्ये १९.०३ टक्के, देवर्जनमध्ये ५३.२८, साकोळ ४५.५५, घरणी ४६.०९, मसलगा प्रकल्पात ४९.७२ टक्के असा एकूण २७.०१ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील १३२ लघु प्रकल्पांत ८९.३८३ दलघमी एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे.