शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्पांत केवळ २७ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:20 IST

उन्हाची तीव्रता महिनाभरापासून सुरू झाली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीपातळीत घट होत आहे. लातूर ...

उन्हाची तीव्रता महिनाभरापासून सुरू झाली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीपातळीत घट होत आहे. लातूर तालुक्यातील तावरजा आणि रेणापूर तालुक्यातील व्हटी या दोन मध्यम प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. त्यामुळे तिथे उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे. रेणापूर मध्यम प्रकल्पात २.२२८ दलघमी, तिरु-२.९१०, देवर्जन- ५.६९१, साकोळ- ४.९८८, घरणी- १०.३५५ आणि निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात ६.७६२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्या शेतकरी उसासाठी पाण्याचा वापर करीत आहेत. त्याचबरोबर बाष्पीभवनही वाढले आहे. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

एकूण ३२.९९४ दलघमी पाणी

जिल्ह्यातील ६ मध्यम प्रकल्पांत सध्या ३२.९९४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. रेणापूर मध्यम प्रकल्पात ११.१३ टक्के, तिरुमध्ये १९.०३ टक्के, देवर्जनमध्ये ५३.२८, साकोळ ४५.५५, घरणी ४६.०९, मसलगा प्रकल्पात ४९.७२ टक्के असा एकूण २७.०१ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील १३२ लघु प्रकल्पांत ८९.३८३ दलघमी एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे.