शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
3
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
4
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
5
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
6
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
7
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
8
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
9
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
10
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
11
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
12
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
13
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
14
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
15
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
16
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
17
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
18
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
19
APAAR: राज्यभरातील १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे ‘अपार’ फेल
20
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?

गरिबांचा बर्गर महाग झाला; वडापाव, आता २० रुपयांना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:21 IST

म्हणून महागला वडापाव... काेराेनापूर्वी खाद्यतेलाचे प्रतिकिलाे दर ९० रुपयांच्या घरात आहे. आता तेच दर १७० रुपयांच्या घरात आहे. दहा ...

म्हणून महागला वडापाव...

काेराेनापूर्वी खाद्यतेलाचे प्रतिकिलाे दर ९० रुपयांच्या घरात आहे. आता तेच दर १७० रुपयांच्या घरात आहे. दहा रुपयांना पूर्वी वडापाव विकला जात हाेता. त्यावेळी त्यातून नफा मिळत हाेता. आता खाद्यतेल, कांदा आणि बटाटे महागल्याने हा वडापाव दहा रुपयांना विक्री करणे शक्य नाही. परिणामी, काही विक्रेत्यांनी पंधरा रुपये, तर काहींनी २० रुपयांना केला आहे.

वडापावशिवाय दिवस जाणे कठीण...

मी दरराेज वडापाव खाताे. वडापावशिवाय दिवस जाणे कठीण आहे. अनेकदा नाश्ता म्हणून, वडापावचा वापर केला जाताे. महाविद्यालयात असताना दुपारच्यावेळी वडापाव, कचाेरी आणि समाेसाला प्राधान्य देत असत. आता दहा रुपयांचा वडापाव २० रुपयांना झाल्याने खाण्यावर निर्बंध आले आहेत. - पवन जाधव, लातूर

वडापावच्या भावामध्ये गत अनेक वर्षांपासून भाववाढ झालीच नव्हती. सध्याला तेल, कांदा, बटाट्याचे भाव दुपटीवर गेले आहेत. अशा स्थितीत दहा रुपयांना वडापाव देणे परवडणारे नाही. याचा विचार करून भाववाढ केली आहे ती याेग्य आहे. ग्राहकांना मात्र खिशाचा विचार करून मर्यादित प्रमाणात वडापाव खावा लागत आहे. - शादुल आवाळे, लातूर

काेराेना काळात व्यवसाय ठप्प, आर्थिक फटका...

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून छाेट्या-माेठ्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. लाॅकडाऊन काळात अनेक सर्व उलाढालच थांबली हाेती. या काळात अनेक दुकानांचे भाडे थकले, तर अनेकांनी आपला व्यवसायच बंद केला. आता पुन्हा व्यवसाय सुरू केला; मात्र महागाईमुळे भाववाढ करण्याशिवाय पर्याय उरला नाही. - इस्माइल बागवान, लातूर

खाद्यतेल, कांदे, बडाटे आणि इतर किराणा मालाचे दर वाढले आहेत. अशा स्थितीत काेराेनामुळे व्यवसायातील उलाढाल मंदावली आहे. दिवसभर झालेल्या व्यवसायातून राेजगार आणि दुकानचे भाडेही निघणे कठीण झाले आहे. केवळ व्यवसायातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी आहे त्या ठिकाणी तग धरून आहे. सध्याला ताेट्यातच व्यवसाय करावा लागत आहे.

- अमृत शेंडगे, लातूर