शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

सरपंच आरक्षण लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:35 IST

जयसिंगपूर : राज्य निवडणूक आयोगाने कार्यकाल संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. १५ जानेवारीनंतर सरपंच आरक्षणाचा ...

जयसिंगपूर : राज्य निवडणूक आयोगाने कार्यकाल संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. १५ जानेवारीनंतर सरपंच आरक्षणाचा निर्णय झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी करण्याला वेग आला आहे.

जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल एप्रिल, मेमध्ये वाजणार होता. मात्र, कोरोनाचे संकट कोसळल्याने आणि लॉकडाऊन झाल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे प्रशासकांची नियुक्ती करावी लागली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने कार्यकाल संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे ठरविले. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर केला. उद्या, मंगळवारी सरपंच आरक्षण निश्चित करण्यात येणार होते. या आरक्षणाकडे सर्वच राजकीय नेत्यांच्या नजरा व उत्सुकता असताना निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्याचा निर्णय झाल्याने राजकीय क्षेत्रात कहीं खुशी, कहीं गम अशी अवस्था निर्माण झाली आहे. एकूणच ऐन थंडीत निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय वातावरण तापले आहे.