शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

अन्न भेसळ नव्हे स्लो पॉयझनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2017 00:11 IST

तरुणपणातच जडते अर्धशिषी अन् अनेक आजार

आमचा काळच वेगळा होता, भाजी-भाकरी खायचो; पण आजारी पडत नव्हतो...’ हे जेव्हा वडीलधारी सांगतात त्यावर ‘हायब्रिड’चा जमाना आहे. हे उत्तर मिळतं. रासायनिकदृष्ट्या पिकवलेले फळे, कडधान्यांमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असतानाच अन्न भेसळ हे भलतंच डोकं वर काढत आहे. यामुळे अप्रत्यक्षपणे ‘स्लो पॉयझनिंग’सारखे काम करत आहेत. त्यामुळे आजच्या पिढीला तरुणपणाच नको ते आजार जडत आहेत. एकेकाळी काटा मारणे म्हणजे, ‘मापात पाप’ समजले जात होते; पण अलीकडच्या काही दशकांपासून जास्त पैसा कमविण्याच्या हव्यासापायी अनेक व्यापारी फळांवर रासायनिक प्रक्रिया करतात. दैनंदिन आहारातील अन्नपदार्थांमध्ये भेसळ केली जात आहे. यातून तान्हुल्यांना दिले जाणारे दूधही सुटलेले नाही. गेल्यावर्षी मॅगीतील भेसळ हे प्रकरण खूपच गाजलं होतं. त्यानंतर खऱ्या अर्थाने भेसळीचा शरीरावर होणारा परिणाम सर्वसामान्यांमध्ये चर्चेला गेला. अन्न पदार्थांचे वजन वाढविण्यासाठी सर्वसाधारणपणे खडे, माती, पाला, झाडांच्या काड्यांचा वापर केला जातो. काही वेळेस दुधाची घनता वाढविण्यासाठी तेल, युरियासारख्या पदार्थांचाही वापर केला जातो. भेसळयुक्त पदार्थ शरीरावर संथगतीने परिणाम करतात. लहान मुलांची प्रतिकार शक्ती कमी असल्यास लवकरच दमा, डोकेदुखी, मधुमेह, शरीरावर व्रण उमटणे, अ‍ॅलर्जी यासारखे आजार जडत आहेत. त्यामुळे चार जिने चढून गेले तरी धाप लागणे, हातपाय थरथरणे, शरीरातील आंतरअवयव निकामी होण्याचेही धोके वाढत आहेत.सर्वच प्रकारचे जंकफूड हे चवीला चटपटीत लागलात. त्यामुळे नेहमीच्या जेवणापेक्षा या पदार्थांसाठी हट्ट धरला जातो. लहान मुलांचा हट्ट पुरविण्यासाठी ते आपणच आणून देतो. मात्र, शरीराला गरज नसलेले पदार्थ खाण्यात आल्याने वजन वाढण्याच्या तक्रारीही वाढत आहेत.फळांचे इंजेक्शनचा धोकाअनेकदा फळांना इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो.जगदीश कोष्टी