शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

राज्यातील चार, कर्नाटकातील तीन गावे बाधित!

By admin | Updated: November 28, 2014 00:14 IST

दूषित पाण्याचा पुरवठा : सुमारे दहा हजार लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न

राम मगदूम - गडहिंग्लज -हिरण्यकेशी नदीच्या पाण्यात मळीमिश्रीत सांडपाणी मिसळल्यामुळे नांगनूरसह अरळगुंडी, कडलगे व इदरगुच्ची ही महाराष्ट्रातील चार, तर गोटुर, हेब्बाळ व चिकालगुड्ड ही कर्नाटकातील तीन खेडी बाधित होत असल्यामुळे सीमाभागातील सुमारे दहा हजार लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.सात वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्यामुळे नांगनूर ग्रामस्थांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर देवणे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर कार्यालयात जाऊन समक्ष तक्रार दिली.त्यानुसार उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर, क्षेत्र अधिकारी वर्षा कदम, राजेश औटी व जयदीप कुंभार यांनी जिल्हाप्रमुख देवणे यांच्यासह गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, उपसरपंच अशोक जाधव, तंटामुक्त समिती अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब मोकाशी आणि शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थांसह मळीमिश्रीत सांडपाणी येणाऱ्या ओढ्याची व हिरण्यकेशी नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. प्रदूषित पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. या प्रदूषित पाण्यामुळे मोठ्याप्रमाणात नदीतील मासे मृत होण्याच्या घटना वाढल्या आहेत. तसेच ग्रामस्थांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.‘नांगनूर’च्या पाण्याचा प्रश्नसंकेश्वर येथील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याकडून येणाऱ्या आणि नांगनूरनजीक हिरण्यकेशी नदीत मिसळणाऱ्या पाटीलकोडी नावाच्या ओढ्यातील मळीमिश्रीत सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी. शेजारी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, उपसरपंच अशोक जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.