शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

रायसोनी अभियांत्रिकीच्या विद्याथ्र्यानी केली सुटकेस कारची निर्मिती

By admin | Updated: June 6, 2017 16:43 IST

या उपकरणाच्या वापरामुळे संपूर्ण इंधनाची बचत होणार आहे.

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि 6- जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकेनिकल विभागातील अंतिम वर्षाच्या विद्याथ्र्यानी इनोव्हेटिव पोर्टेबल सुटकेस या प्रोजेक्ट अंतर्गत कारची निर्मिती केली आहे. या कारच्या वापरामुळे हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण होणार नाही व वातावरण शुद्ध करण्यास मदत होईल. तसेच या उपकरणाच्या वापरामुळे संपूर्ण इंधनाची बचत होणार आहे.
या साहित्याचा केला वापर
निर्मितीसाठी इलेक्ट्रिक हब मोटार, 48 होल्ट बॅटरी, इलेक्ट्रॉनिक स्पीड कंट्रोलर, सुटकेस, मिनी व्हील्स आदी उपयोगी सामग्रीचा वापर करण्यात आलेला आहे. उपकरणाच्या वापरण्यासाठी इंधनविरहित चाजिर्ग बॅटरीचा वापर करण्यात आलेला आहे. सोलर ऊर्जेवर देखील बॅटरी चार्ज करता येईल.
25 कि.मी.ची क्षमता
या कारचे वैशिष्टय़ म्हणजे तिला अपंग व्यक्ती देखील चालवू शकतो. एकदा चार्ज केल्यानंतर 30 च्या वेगाने 25 कि.मी. अंतर पार करण्याची क्षमता आहे. सोलर प्लेटचा वापर केल्यास प्रवास सलग होऊ शकतो. 80 किलो. पयर्ंत वजन असलेल्या व्यक्तीला वाहण्याची क्षमता आहे. 
पार्किगची आवश्यकता नाही. 
प्रवास झाल्यानंतर सुटकेस मध्ये कारची घडी करून कॅरी करू शकतात. या कारचा लहान मोठय़ा कंपन्या, विद्यापीठ व महाविद्यालयीन परिसर व लहान मोठय़ा रस्त्यावर वापर करू शकतो. 
18 हजारात कारनिर्मिती
महाविद्यालयातील सुयोग गिरणारे, संकेत जाखेटे, मनीष बडगुजर, दुर्वास कोपरकर, अनंत शिंदे, निरज कलंत्री या विद्याथ्र्यांनी ही कार तयार केली. एका वेळी एकच व्यक्ती या कारच्या सहाय्याने प्रवास करू शकतो. या कारची निर्मिती करण्यासाठी 18 हजार इतका खर्च आला आहे. या विद्याथ्र्याना प्रा.गणेश बडगुजर यांचे मार्गदर्शन मिळाले. विद्याथ्र्यांच्या यशाबद्दल कार्यकारी संचालक प्रीतम रायसोनी, प्राचार्य.डॉ.प्रभाकर भट, विभागप्रमुख प्रा.राजेश दहिभाते यांनी कौतुक केले.