शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

धनादेशाची रक्कम खात्यावर जमा होईना

By admin | Updated: January 19, 2017 00:11 IST

धरणगाव : कापूस उत्पादनात वाढ, मात्र पैसे मिळण्यास हाल, नोटाबंदीचा परिणाम

धरणगाव : सध्या शेतकºयांची अवस्था ‘देवाने दिले, अन् सरकारने हाल केले’ अशी झाली आहे. पाऊस चांगला झाल्याने कापसासह इतर पिकांचे उत्पादन भरघोस आले. मात्र सरकारने ‘नोटाबंदी’चा निर्णय घेतल्याने व्यापारी व जिनिंग उद्योजक शेतकºयांना धनादेशाने पैसे अदा करीत आहेत. मात्र बँकेत धनादेश जमा केल्यानंतर शेतकºयांच्या खात्यावर १५-१५ दिवस पैसे जमा होत नसल्याने शेतकरी शासन व बँकांवर संताप व्यक्त करीत आहे.यंदा निसर्गाने साथ दिल्याने शेतकºयांना कापूस उत्पादन भरघोस झाले. सरकारने हमी भाव कमी दिले असले तरी जिनिंग उद्योजक, खासगी व्यापारी पाच हजार पाचशेवर प्रती क्विंटलच्या भावात सध्या कापूस खरेदी करीत आहेत. मात्र देवाने भरघोस उत्पन्न दिले असले तरी कापूस विक्रीची रक्कम रोख भेटत नसल्याने शेतकरी नाराजीचा सूर काढत आहेत. हा रोख पैसे मिळाल्याचा आनंद हिरावणाºया सरकारवर शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.माल द्या, अन् धनादेश घ्याकापूस, मका उत्पादक शेतकरी माल विक्री करून व्यापाºयांकडून धनादेश घेत आहेत. रोखीने कोणीही माल खरेदी करीत नसल्याने धनादेश घ्यावे लागत आहेत. हा धनादेश जिल्हा बँकेत, अर्बन बँकेत वा युनियन बँकेत जमा केला गेला तर शेतकºयांच्या खात्यावर १५ दिवसानंतरच रक्कम जमा होत आहे.  शेतकºयांच्या खात्यावर धनादेशाची रक्कम उशिरा का जमा होत आहे, हे कुणीही सांगायला तयार नाही. आॅनलाइनच्या या जगात हेतूपुरस्सर बँकांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.  येथील मोठा माळीवाडा भागातील रहिवासी विनोद गोकूळ माळी यांच्या फोनवर बँक अधिकारी (बनावट) असल्याची माहिती घेऊन सर्व खात्याची चौकशी केली. सरकारी व बँक खात्याच्या कामासाठी त्यांच्या एटीएम कार्डाचे डिजिट नंबर व कोड नंबर विचारून तुमचे अकाऊंट व्हेरिफाय करीत असल्याचे सांगून खात्यातून चार वेळा करून एकूण २८ हजार ९९७ रुपये रक्कम आॅनलाइन काढली.खात्याची माहिती देऊ नये -पाटीलयापूर्वी चार-पाच शेतकºयांच्या अज्ञानाचा फायदा घेत अशी लूट झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याचा तपास लागलेला नाही. असे बोगस फोन करणाºयांना खात्याची माहिती कुणीही देऊ नये, असे आवाहन धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी केले आहे.   (वार्ताहर)मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्टÑीयकृत बँकांमधून  कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्यामुळे शेतकºयांनाही आता एटीएम कार्डाचा वापर करावा लागत आहे. ४मात्र या प्रक्रियेत बँक अधिकाºयांच्या नावाचा वापर करून अशिक्षित शेतकºयांचा एटीएम कार्डाचा डिजिट नंबर व कोड नंबर विचारून त्यांच्या खात्यातून आॅनलाइन रक्कम काढण्याचे प्रकार घडले आहेत.