शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

धनादेशाची रक्कम खात्यावर जमा होईना

By admin | Updated: January 19, 2017 00:11 IST

धरणगाव : कापूस उत्पादनात वाढ, मात्र पैसे मिळण्यास हाल, नोटाबंदीचा परिणाम

धरणगाव : सध्या शेतकºयांची अवस्था ‘देवाने दिले, अन् सरकारने हाल केले’ अशी झाली आहे. पाऊस चांगला झाल्याने कापसासह इतर पिकांचे उत्पादन भरघोस आले. मात्र सरकारने ‘नोटाबंदी’चा निर्णय घेतल्याने व्यापारी व जिनिंग उद्योजक शेतकºयांना धनादेशाने पैसे अदा करीत आहेत. मात्र बँकेत धनादेश जमा केल्यानंतर शेतकºयांच्या खात्यावर १५-१५ दिवस पैसे जमा होत नसल्याने शेतकरी शासन व बँकांवर संताप व्यक्त करीत आहे.यंदा निसर्गाने साथ दिल्याने शेतकºयांना कापूस उत्पादन भरघोस झाले. सरकारने हमी भाव कमी दिले असले तरी जिनिंग उद्योजक, खासगी व्यापारी पाच हजार पाचशेवर प्रती क्विंटलच्या भावात सध्या कापूस खरेदी करीत आहेत. मात्र देवाने भरघोस उत्पन्न दिले असले तरी कापूस विक्रीची रक्कम रोख भेटत नसल्याने शेतकरी नाराजीचा सूर काढत आहेत. हा रोख पैसे मिळाल्याचा आनंद हिरावणाºया सरकारवर शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.माल द्या, अन् धनादेश घ्याकापूस, मका उत्पादक शेतकरी माल विक्री करून व्यापाºयांकडून धनादेश घेत आहेत. रोखीने कोणीही माल खरेदी करीत नसल्याने धनादेश घ्यावे लागत आहेत. हा धनादेश जिल्हा बँकेत, अर्बन बँकेत वा युनियन बँकेत जमा केला गेला तर शेतकºयांच्या खात्यावर १५ दिवसानंतरच रक्कम जमा होत आहे.  शेतकºयांच्या खात्यावर धनादेशाची रक्कम उशिरा का जमा होत आहे, हे कुणीही सांगायला तयार नाही. आॅनलाइनच्या या जगात हेतूपुरस्सर बँकांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.  येथील मोठा माळीवाडा भागातील रहिवासी विनोद गोकूळ माळी यांच्या फोनवर बँक अधिकारी (बनावट) असल्याची माहिती घेऊन सर्व खात्याची चौकशी केली. सरकारी व बँक खात्याच्या कामासाठी त्यांच्या एटीएम कार्डाचे डिजिट नंबर व कोड नंबर विचारून तुमचे अकाऊंट व्हेरिफाय करीत असल्याचे सांगून खात्यातून चार वेळा करून एकूण २८ हजार ९९७ रुपये रक्कम आॅनलाइन काढली.खात्याची माहिती देऊ नये -पाटीलयापूर्वी चार-पाच शेतकºयांच्या अज्ञानाचा फायदा घेत अशी लूट झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याचा तपास लागलेला नाही. असे बोगस फोन करणाºयांना खात्याची माहिती कुणीही देऊ नये, असे आवाहन धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी केले आहे.   (वार्ताहर)मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्टÑीयकृत बँकांमधून  कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्यामुळे शेतकºयांनाही आता एटीएम कार्डाचा वापर करावा लागत आहे. ४मात्र या प्रक्रियेत बँक अधिकाºयांच्या नावाचा वापर करून अशिक्षित शेतकºयांचा एटीएम कार्डाचा डिजिट नंबर व कोड नंबर विचारून त्यांच्या खात्यातून आॅनलाइन रक्कम काढण्याचे प्रकार घडले आहेत.