शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

मार्केट कमिटी शेतकऱ्यांच्या हक्काची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:32 IST

माहोरा : मार्केट कमिटी ही शेतकऱ्यांच्या हक्काची आहे. त्यामुळे येथे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये. व्यापारी शेतकऱ्यांचा माल कवडी दराने ...

माहोरा : मार्केट कमिटी ही शेतकऱ्यांच्या हक्काची आहे. त्यामुळे येथे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये. व्यापारी शेतकऱ्यांचा माल कवडी दराने खरेदी करीत असतील तर आता शेतकरी, शिवसैनिक रुमणे हातात घेतील, असा इशारा शिवसेनेचे तालुका संघटक दादाराव सरोदे यांनी दिला.

मार्केट कमिटीत बुधवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. जाफराबाद, माहोरा येथील बाजारपेठेत मिरचीला कवडीमोल दर देऊन व्यापारी खरेदी करीत होते. मिरचीला चांगला दर द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत होते. परंतु, संबंधित जबाबदार व्यक्तींनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मिरचीच्या दरावरून हाणामाऱ्या होण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या मिरचीला अपेक्षित दर मिळाला नाही तर शेतकरी आणि शिवसैनिक ही बाब सहन करणार नाहीत, असा इशाराही सरोदे यांनी दिला.

मिरची मार्केट खुले

माहोरा, जाफराबाद येथील मिरची मार्केटमध्ये चार-पाच दिवसांपासून असलेला तणाव कमी करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांसह आमदार संतोष दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. व्यापारी, शेतकऱ्यांशी चर्चा करून मिरची मार्केट पुन्हा खुले करण्यात आले आहे.