शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

नेपाळमध्ये ‘माळीण’

By admin | Updated: August 4, 2014 04:00 IST

नेपाळच्या ईशान्य भागात प्रचंड दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत २०० जण मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

काठमांडू : नेपाळच्या ईशान्य भागात प्रचंड दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत २०० जण मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिवाय, या भूस्खलनामुळे सुनकोशी नदीचा प्रवाह अडल्याने एक भलामोठा तलाव निर्माण झाला आहे. परिणामी, नेपाळ तसेच भारतातही अनेक गावांना भीषण पुराचा धोका निर्माण झाला आहे. नेपाळच्या सिंधुपालचौक जिल्ह्यातील मांखा गावावर शनिवारी एक मोठी टेकडी कोसळून १०० घरे गाडली गेली. या दुर्घटनेत २०० नागरिक बेपत्ता झाले आहेत. सुनकोशी नदीचा प्रवाह अडून निर्माण जालेल्या तलावाची लांबी २.५ किमी तर खोली १३० मीटर आहे. हा तलाव कधीही फुटण्याची भीती असल्याने आसपासच्या गावांतील नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. या तलावातील पाणी सोडून देण्यासाठी नेपाळी लष्कराने दरडीच्या ढिगाऱ्यात कमी तीव्रतेचे स्फोट घडवून आणले. त्यामुळे पाण्याला वाट मिळताच बिहारच्या कोसी नदीची पातळी धोकादायकपणे वाढली आहे. बिहार सरकारने शनिवारीच अतिसतर्कतेचा इशारा जारी करून सखल भागातील नागरिकांना हलवण्याचे आदेश दिले आहेत. (वृत्तसंस्था)