शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

संचारबंदीतही जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढूच लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:48 IST

३१ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात १५ हजार ६९७ अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या झालेल्या आहेत. या दरम्यान, १८०० ...

३१ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात १५ हजार ६९७ अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या झालेल्या आहेत. या दरम्यान, १८०० नागरिकांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली.

१५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत २० हजार ६०० तपासण्या करण्यात आल्या आहेत. या दरम्यान ३ हजार १६३ नागरिकांना घरीही सोडण्यात आले आहे. कोरोनापासून बचाव करायचा असेल तर प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया

गत दोन महिन्यांपासून ग्रामीण भाग व शहरी भागांतही रुग्ण वाढल्याचे पहायला मिळत आहे. नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

-डाॅ. देवेंद्र जायभाये, हिंगोली