शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

जिल्ह्याच्या पाण्याची पातळी ५.८ मिटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2016 00:16 IST

मागील दोन-तीन वर्षापासून पाऊस कमी पडत असल्याने धरणे कोरडेच राहत आहेत. जिल्ह्यातील मामा तलाव व इतर तलावांची दुर्दशा असल्याने पाण्याचा निचरा होत नाही.

सालेकसा तालुक्यात सर्वाधिक खोल : तिरोड्यात सर्वाधिक वरगोंदिया : मागील दोन-तीन वर्षापासून पाऊस कमी पडत असल्याने धरणे कोरडेच राहत आहेत. जिल्ह्यातील मामा तलाव व इतर तलावांची दुर्दशा असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी दरवर्षी पाण्याची पातळी खोल-खोल जात आहे. जिल्ह्याची सरासरी पाण्याची पातळी ५.८ मिटरवर आहे. मागील ५ वर्षाच्या तुलनेत पाण्याची पातळी मोजण्यात आल्याने मागच्यावर्षी आमगाव तालुक्याची पाण्याची पातळी ८.५४ मिटर होती. परंतु यंदा ९.७२ मिटर आहे. १.१७ मिटरने पाण्याची बातळी खाली गेली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्याची पाण्याची पातळी मागच्या वर्षी ७.८९ होती. परंतु यंदा ८.७९ मिटर आहे. म्हणजेच ०.९१ मिटरने खाली गेली आहे. देवरी तालुक्याची पाण्याची पातळी मागच्या वर्षी ८.४९ होती. परंतु यंदा ८.९४ मिटर आहे. म्हणजेच ०.४५ मिटरने खाली गेली आहे. गोंदिया तालुक्याची पाण्याची पातळी मागच्या वर्षी ७.६६ होती. परंतु यंदा ८.७१ मिटर आहे. म्हणजेच १.०५ मिटरने खाली गेली आहे. गोरेगाव तालुक्याची पाण्याची पातळी मागच्या वर्षी ७.७९ होती. परंतु यंदा ९.२८ मिटर आहे. म्हणजेच १.४९ मिटरने खाली गेली आहे. सडक अर्जुनी तालुक्याची पाण्याची पातळी मागच्या वर्षी ९.५५ होती. परंतु यंदा १०.३५ मिटर आहे. म्हणजेच ०.८० मिटरने खाली गेली आहे. सालेकसा तालुक्याची पाण्याची पातळी मागच्या वर्षी १०.३८ होती. परंतु यंदा १०.७१ मिटर आहे. म्हणजेच ०.३३ मिटरने खाली गेली आहे. तिरोडा तालुक्याची पाण्याची पातळी मागच्या वर्षी ६.८४ होती. परंतु यंदा ७.०९ मिटर आहे. म्हणजेच ०.२५ मिटरने खाली गेली आहे. परवानगी न घेताच खोदल्या जातात बोअरवेलशासनाच्या नियमानुसार कोणत्याही व्यक्तीला बोअर करायची असल्यास २०० फुटापर्यंत बोअर करायची असते. बोअरवेल खोदण्यासाठी गावातील पाणी पुरवठा समितीची मंजुरी घेण्याची गरज असताना बोअरवेल खोदण्यासाठी गावातील पाणी पुरवठा समितीची परवानगी घेतली जात नाही. शासनाने २०० फूटापर्यंतच बोअरवेल खोदण्याची परवानागी दिली, मात्र अनेक लोक ३०० ते ३५० फूट खोल बोअरवेल खोदत आहेत.