शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

खर्च कमी करून लाभ वाढवावा लागेल

By admin | Updated: June 11, 2015 00:53 IST

कृषी कार्यात कधी मानसूनची अडचण तर कधी किड्यांचा प्रकोप यामुळे शेतकऱ्यांना शंभर टक्के उत्पन्न मिळत नाही, ...

नवीन तंत्राने शेती करण्याची गरज : उद्योगाप्रमाणे शेतीलाही सांभाळण्याची गरजगोंदिया : कृषी कार्यात कधी मानसूनची अडचण तर कधी किड्यांचा प्रकोप यामुळे शेतकऱ्यांना शंभर टक्के उत्पन्न मिळत नाही, मात्र उत्पादन खर्चात वाढच होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने कृषी कार्य करण्याचा सल्ला या विषयातील जाणकार देत आहेत.कृषी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१४-१५ मध्ये अर्जुनी-मोरगाव क्षेत्रात ३४ हजार ७५२ हेक्टर जमिनीवर विविध प्रकारचे पीक लावण्यात आले होते. यापैकी ११४ किलोग्रॅम प्रति हेक्टर रासायनिक खताचा उपयोग करण्यात आला. त्यामुळे अर्जुनी-मोरगाव क्षेत्रातील शेतकऱ्यांना २१३०.६० किलोग्रॅम कृषी उत्पन्न प्राप्त झाले होते. जिल्ह्याच्या आठ तालुक्यांपैकी अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे सिद्ध केले की, ते अधिक उन्नत तंत्रांचा वापर करून व रासायनिक खताचा उपयोग कमी करून जिल्ह्यात सर्वाधिक प्रति हेक्टर उत्पन्न घेत आहेत. गोंदिया तालुक्यात ४९ हजार ७८९ हेक्टर जमिनीत पीक घेण्यात आले. यात शेतकऱ्यांनी १७१ किलोग्रॅम रासायनिक खताचा उपयोग केला. यात त्यांना १८२३.४७ किलोग्रॅम प्रति हेक्टर उत्पन्न प्राप्त झाले. या संख्या पाहून असे म्हटले जावू शकते की, शेतकरी केवळ उत्पन्न वाढविण्यासाठी रासायनिक खताचा अधिक वापर करीत नाही. कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने माहिती दिली की, आजसुद्धा शेवाल, गांढूळ खत बनविण्यासाठी राज्य शासन प्रोत्साहन देत आहे. परंतु शेतकरी याचा लाभ घेत नाही. या प्राकृतिक खतांमुळे जमिनीची उत्पादकता वाढते. तसेच खतासाठी होणार खर्च कमी केला जावू शकतो. मानसूनची अनिश्चितता, पिकांवर रोग, वाढती रासायनिक खताची किमत या तीन बाबी लक्षात ठेवून उत्पादन खर्च कमी करूनच शेतकऱ्यांना आता आपला लाभ वाढवावा लागेल. शेतीलासुद्धा एक उद्योग समजून लाभ-हानी लक्षात ठेवून शेतकऱ्यांना शेती करावी लागेल. (प्रतिनिधी)