शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पाण्याच्या पातळीत घट

By admin | Updated: December 17, 2015 01:53 IST

कमी खर्चात, कमी वेळात व कमी जागेत तयार होणाऱ्या विंधन विहिरीकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

रावणवाडी : कमी खर्चात, कमी वेळात व कमी जागेत तयार होणाऱ्या विंधन विहिरीकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यात पाण्याचे पुनर्भरण लवकर होत असल्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात असल्याची बाब पुढे येत आहे.पूर्वी पाण्याचे साधन म्हणून विहिरी खोदण्याकडे नागरिकांचा अधिक भर होता. त्यासाठी लागणारी भरपूर जागा, खोदकामास लागणारा भरपूर वेळ, त्यातून निघणारी माती व मलब्याची विल्हेवाट लाण्याची समस्या यामुळे बोअरवेल खोदण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. बोअरवेलमधून भरपूर शुद्ध पाणी उपलब्ध होतो, त्यामुळे परिसरात ठिकठिकाणी बोअरवेल्स उभारण्यास नागरिकांनी सुरूवात केली आहे.बोअरवेल्स उभारण्यासाठी जमिनीच्या पृष्ठभागात जवळपास २०० ते २५० फुटांपर्यंत यंत्राद्वारे खोदकाम करावे लागते. यावर स्वयंचलित विद्युत यंत्र बसवून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा दैनंदिन वापरात मुबलक सिंचनासाठी केला जातो. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे.पूर्वी पावसाचे पाणी थेट विहिरीत जायचे. मात्र बोअरवेल्सचे तसे नाही. पावसाचे पडलेले पाणी सहजासहजी बोअरवेल्समध्ये मुरत नाही. पावसाचे पाणी ४० ते ५० फुटांपर्यंत झिरपण्यासाठी कित्येक वर्षांचा कालावधी लागतो. तत्पूर्वी जमिनीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने पाण्याची पातळी खाली जात आहे. बोअरवेल्समधून पाण्याचा उपसा झाल्यानंतर परिसरातील पाण्याच्या पातळीवर विपरित परिणाम होत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे सध्या बोअरवेल खोदण्यासाठी अधिकचे २०० ते ३०० फुटापर्यंत खोदकाम करावे लागत आहे.