शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
5
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
6
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
7
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
8
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
9
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
10
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
11
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
12
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
13
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
14
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
15
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
16
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
17
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
18
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
19
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
20
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!

पाण्याच्या पातळीत घट

By admin | Updated: December 17, 2015 01:53 IST

कमी खर्चात, कमी वेळात व कमी जागेत तयार होणाऱ्या विंधन विहिरीकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

रावणवाडी : कमी खर्चात, कमी वेळात व कमी जागेत तयार होणाऱ्या विंधन विहिरीकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यात पाण्याचे पुनर्भरण लवकर होत असल्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात असल्याची बाब पुढे येत आहे.पूर्वी पाण्याचे साधन म्हणून विहिरी खोदण्याकडे नागरिकांचा अधिक भर होता. त्यासाठी लागणारी भरपूर जागा, खोदकामास लागणारा भरपूर वेळ, त्यातून निघणारी माती व मलब्याची विल्हेवाट लाण्याची समस्या यामुळे बोअरवेल खोदण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. बोअरवेलमधून भरपूर शुद्ध पाणी उपलब्ध होतो, त्यामुळे परिसरात ठिकठिकाणी बोअरवेल्स उभारण्यास नागरिकांनी सुरूवात केली आहे.बोअरवेल्स उभारण्यासाठी जमिनीच्या पृष्ठभागात जवळपास २०० ते २५० फुटांपर्यंत यंत्राद्वारे खोदकाम करावे लागते. यावर स्वयंचलित विद्युत यंत्र बसवून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा दैनंदिन वापरात मुबलक सिंचनासाठी केला जातो. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे.पूर्वी पावसाचे पाणी थेट विहिरीत जायचे. मात्र बोअरवेल्सचे तसे नाही. पावसाचे पडलेले पाणी सहजासहजी बोअरवेल्समध्ये मुरत नाही. पावसाचे पाणी ४० ते ५० फुटांपर्यंत झिरपण्यासाठी कित्येक वर्षांचा कालावधी लागतो. तत्पूर्वी जमिनीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने पाण्याची पातळी खाली जात आहे. बोअरवेल्समधून पाण्याचा उपसा झाल्यानंतर परिसरातील पाण्याच्या पातळीवर विपरित परिणाम होत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे सध्या बोअरवेल खोदण्यासाठी अधिकचे २०० ते ३०० फुटापर्यंत खोदकाम करावे लागत आहे.