शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

जीवरक्षकांनी झुगारला ‘एस्मा'

By admin | Updated: December 30, 2015 03:07 IST

पणजी : जीवरक्षकांचा संप मोडून काढण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा कायदा (एस्मा) लागू केला असून कामावर

पणजी : जीवरक्षकांचा संप मोडून काढण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा कायदा (एस्मा) लागू केला असून कामावर हजर न राहिल्यास कारवाई होणार आहे. दुसरीकडे, आंदोलकांचे नेतृत्व करणाऱ्या ‘आयटक’ने एस्मा झुगारून आंदोलन चालूच राहील, असा इशारा दिला आहे. १९८८च्या अत्यावश्यक सेवा कायद्याचे कलम ३ उपकलम (१) नुसार कारवाई केली जाईल, असे सरकारने बजावले आहे. ‘आयटक’चे सचिव सुहास नाईक यांनी सरकारवर टीकेची झोड उठविताना, सरकारला दुर्बुद्धी सुचली असल्याचे सांगितले. एकीकडे सरकार या जीवरक्षकांना कंत्राटी कामगार म्हणते आणि दुसरीकडे एस्मा लागू करते. हा कुठला न्याय, असा सवाल नाईक यांनी केला. सरकारी सेवेत कायम असलेल्या कर्मचाऱ्यांनाच एस्मा लावता येतो. एस्मा लावण्याऐवजी सरकारने जमिनीवर येऊन या जीवरक्षकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. वर्षभरापूर्वी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर व मजूरमंत्री आवेर्तान फुर्तादो यांच्या सहीने झालेल्या कराराचे पालन करावे, या मागणीचा नाईक यांनी पुनरुच्चार केला. (प्रतिनिधी)