शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
4
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
5
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
6
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
7
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
8
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
9
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
10
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
11
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
12
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
13
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
14
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
15
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
16
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
17
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
18
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
19
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

जीवरक्षकांनी झुगारला ‘एस्मा'

By admin | Updated: December 30, 2015 03:07 IST

पणजी : जीवरक्षकांचा संप मोडून काढण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा कायदा (एस्मा) लागू केला असून कामावर

पणजी : जीवरक्षकांचा संप मोडून काढण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा कायदा (एस्मा) लागू केला असून कामावर हजर न राहिल्यास कारवाई होणार आहे. दुसरीकडे, आंदोलकांचे नेतृत्व करणाऱ्या ‘आयटक’ने एस्मा झुगारून आंदोलन चालूच राहील, असा इशारा दिला आहे. १९८८च्या अत्यावश्यक सेवा कायद्याचे कलम ३ उपकलम (१) नुसार कारवाई केली जाईल, असे सरकारने बजावले आहे. ‘आयटक’चे सचिव सुहास नाईक यांनी सरकारवर टीकेची झोड उठविताना, सरकारला दुर्बुद्धी सुचली असल्याचे सांगितले. एकीकडे सरकार या जीवरक्षकांना कंत्राटी कामगार म्हणते आणि दुसरीकडे एस्मा लागू करते. हा कुठला न्याय, असा सवाल नाईक यांनी केला. सरकारी सेवेत कायम असलेल्या कर्मचाऱ्यांनाच एस्मा लावता येतो. एस्मा लावण्याऐवजी सरकारने जमिनीवर येऊन या जीवरक्षकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. वर्षभरापूर्वी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर व मजूरमंत्री आवेर्तान फुर्तादो यांच्या सहीने झालेल्या कराराचे पालन करावे, या मागणीचा नाईक यांनी पुनरुच्चार केला. (प्रतिनिधी)