शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: ३० सप्टेंबरपर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार, सरकारने लेखी दिले: मनोज जरांगे पाटील
2
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
3
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
4
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
5
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
6
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
7
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
8
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
9
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
10
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
11
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
12
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
13
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
14
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
15
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
16
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
17
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
18
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
19
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
20
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट

पाच लाख गावांत पोहोचण्याचे लक्ष्य

By admin | Updated: December 28, 2014 09:37 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेमंत शिबिराचा समारोप

पणजी : आतापर्यंत ४० हजार गावांत पोहोचलेला संघ हा ५ लाख गावांत पोहोचण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी संघाच्या कामाला अधिक गतीची आवश्यकता असल्याचे संघाचे क्षेत्रीय बौद्धिक प्रमुख डॉ शरद कुंटे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेमंत शिबिराच्या समारोपप्रसंगी सांगितले. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, सभापती राजेंद्र आर्लेकर आणि उपसभापती अनंत शेट या कार्यक्रमाला उपस्थित होते. तीन दिवसांच्या संघाच्या उत्तर गोवा जिल्ह्याच्या हेमंत शिबिराचा शनिवारी समारोप झाला. या समारोप सत्रासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. दीप भंडारे होते. संघाचे पश्चिम क्षेत्रीय बौद्धिक प्रमुख डॉ. कुंटे यांनी समारोपप्रसंगी संघाचे आतापर्यंतचे कार्य, ध्येय, आणि कार्यपद्धती याविषयी माहिती दिली. विकासाच्या दृष्टीने जपान, चीन आणि इस्रायल सारख्या देशांच्या तुलनेत मागे राहण्याची विविध कारणे त्यांनी विषद केली. आपल्या समाजाची धारणा आणि त्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी अथक परिश्रमांची गरज त्यांनी व्यक्त केली. सामाजिक परिवर्तन हे काही समाजातील एका घटकाची जबाबदारी नव्हे, एखाद्या सरकारची जबाबदारी नव्हे तर ती समाजाच्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. सुसंस्कारित, सामाजिक बांधिलकी जपणारी पिढी जोपर्यंत घडणार नाही, तोपर्यंत सामाजिक परिवर्तन शक्य नाही. संस्कारित पिढी घडविण्याचे काम संघ करीत असून योग्य दिशेने चाललेल्या या प्रयत्नांना गतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा विभागाचे संघचालक सुभाष वेलिंगकर, उत्तर गोव्याचे संघचालक राजू सिकेरकर, जिल्हा कार्यवाह सूर्यकांत गावस या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. (प्रतिनिधी)