शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

राज्यात यंदा २५ हजार ८०० टन काजू उत्पादन; उत्पादनात वाढ, विविध योजनांचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 11:04 IST

राज्यात काजू उत्पादन वाढावे यासाठी कृषी खात्याकडून विविध सवलती, अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात काजू उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. यंदा २५ हजार ८०० टन काजू उत्पादन झाले आहे. यात सर्वाधिक उत्पादन सत्तरी तालुक्यात झाले आहे. सत्तरीत ५ हजार ६४५ टन काजू उत्पादन झाले आहे, अशी माहिती कृषिमंत्री रवी नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात लेखी उत्तरात दिली आहे.

राज्यात काजू उत्पादन वाढावे यासाठी कृषी खात्याकडून विविध सवलती, अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. काजू रोपटे, खत खरेदीसाठी अनुदान दिले जाते. रोपटी लावण्यासाठीही कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर दिले जात आहे. त्याचप्रमाणे आता काजू बियांवर आधारभूत किमतीही दिली जात आहे. या अनेक कारणांमुळे यंदा काजू उत्पादन वाढल्याचे मंत्री नाईक यांनी म्हटले आहे.

राज्यात इतर उत्पादनांपेक्षा काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. गोव्याचा काजूगर जगप्रसिद्ध असल्याने पर्यटकांचा तो आवडीचा आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. त्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. तीन महिन्यांच्या काजू हंगामावर ग्रामीण भागातील अनेक शेतकरी उदरनिर्वाह करतात.

काजू उत्पादन टनात

तिसवाडी १५७५बार्देश २८१९सत्तरी ५६४५फोंडा १६१८केपे ११३७पेडणे ३३५६सांगे १८२१सासष्टी ९९७डिचोली ३६००धारबांदोडा ११३९काणकोण१९००मुरगाव १९३

 

टॅग्स :goaगोवा