शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

जैरामपुरात पाण्याचा कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:31 IST

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत ग्रामसभेत ग्रामस्थांशी चर्चा करून मनुष्य, प्राणी, पक्षी यांच्यासाठी किती पाण्याची गरज असून किती पाणी उन्हाळ्यापर्यंत उपलब्ध राहणार आहे.

ठळक मुद्देगावकºयांचा सहभाग : पाणी वापरासंदर्भात चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत ग्रामसभेत ग्रामस्थांशी चर्चा करून मनुष्य, प्राणी, पक्षी यांच्यासाठी किती पाण्याची गरज असून किती पाणी उन्हाळ्यापर्यंत उपलब्ध राहणार आहे. याचा कृती आराखडा मंगळवारी तयार करण्यात आला.जैरामपूर हे वैनगंगा नदीजवळ वसलेले गाव आहे. या गावात खरीप हंगामात कापूस, तूर, सोयाबिन तर रब्बी हंगामात कडधान्य, गळीत धान्य व भाजीपाला पिके घेतली जातात. गावाची लोकसंख्या १ हजार ५५४ एवढी आहे. गावात पाळीव जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. गावाचे भौगोलिक क्षेत्र ५६५.१९ हेक्टर एवढे आहे. पशुपक्षी व नागरिकांसाठी १०३२.८४ टीएमसी पाण्याची गरज आहे. पाण्याची पूर्ण करण्यासाठी कृषी विभागामार्फत तीन नाल्यांचे खोलीकरण, एक डावा नाला काठ दुरूस्ती, ४८ बोड्यांचे नूतनीकरण, ५३.३० हेक्टर क्षेत्रावर मजगी तसेच सिंचाई विभागामार्फत ६१ नवीन विहिरी कृती आराखड्यात घेऊन करण्यात आल्या. गावाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी जैरामपूर येथील प्रगतशील शेतकरी भाऊराव दिवसे, सरपंच अंकुश शेडमाके, उपसरपंच हरीश निकाळे, कृषी सहायक विजय पत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. जास्तीत जास्त जलसंधारण करून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन ग्रामसभेदरम्यान करण्यात आले.