शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

जैरामपुरात पाण्याचा कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:31 IST

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत ग्रामसभेत ग्रामस्थांशी चर्चा करून मनुष्य, प्राणी, पक्षी यांच्यासाठी किती पाण्याची गरज असून किती पाणी उन्हाळ्यापर्यंत उपलब्ध राहणार आहे.

ठळक मुद्देगावकºयांचा सहभाग : पाणी वापरासंदर्भात चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत ग्रामसभेत ग्रामस्थांशी चर्चा करून मनुष्य, प्राणी, पक्षी यांच्यासाठी किती पाण्याची गरज असून किती पाणी उन्हाळ्यापर्यंत उपलब्ध राहणार आहे. याचा कृती आराखडा मंगळवारी तयार करण्यात आला.जैरामपूर हे वैनगंगा नदीजवळ वसलेले गाव आहे. या गावात खरीप हंगामात कापूस, तूर, सोयाबिन तर रब्बी हंगामात कडधान्य, गळीत धान्य व भाजीपाला पिके घेतली जातात. गावाची लोकसंख्या १ हजार ५५४ एवढी आहे. गावात पाळीव जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. गावाचे भौगोलिक क्षेत्र ५६५.१९ हेक्टर एवढे आहे. पशुपक्षी व नागरिकांसाठी १०३२.८४ टीएमसी पाण्याची गरज आहे. पाण्याची पूर्ण करण्यासाठी कृषी विभागामार्फत तीन नाल्यांचे खोलीकरण, एक डावा नाला काठ दुरूस्ती, ४८ बोड्यांचे नूतनीकरण, ५३.३० हेक्टर क्षेत्रावर मजगी तसेच सिंचाई विभागामार्फत ६१ नवीन विहिरी कृती आराखड्यात घेऊन करण्यात आल्या. गावाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी जैरामपूर येथील प्रगतशील शेतकरी भाऊराव दिवसे, सरपंच अंकुश शेडमाके, उपसरपंच हरीश निकाळे, कृषी सहायक विजय पत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. जास्तीत जास्त जलसंधारण करून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन ग्रामसभेदरम्यान करण्यात आले.