शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

रेगुलवाहीतील बंधाऱ्याने शेतकऱ्यांना दिला आधार

By admin | Updated: January 13, 2016 01:54 IST

जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर असलेल्या रेगुलवाही गावात महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.

जिमलगट्टा : जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर असलेल्या रेगुलवाही गावात महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. १९८० च्या वनकायद्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सिंचन प्रकल्प उभे राहू शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाच्या भरवशावरच शेती करावी लागते. ही परिस्थिती जिमलगट्टा व परिसरातील अनेक गावांची आहे. या परिसराला जंगलाने वेढलेले असून बाराही महिने नाल्यांना पाणी असते. गावात एकही तलाव नाही, अशी परिस्थिती रेगुलवाहीची होती. गेल्यावर्षी येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे गावाजवळ पाणी जमा झाले. आता या परिसरातील शेतकरी धानाचे दुबार पीक बंधाऱ्याच्या पाण्यामुळे घेऊ लागले आहे. यावर्षीसुध्दा हे पीक घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. (वार्ताहर)रेगुलवाहीला रस्त्याची प्रतीक्षाजिमलगट्टापासून रेगुलवाहीला जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. या रस्त्यावरून चारचाकी वाहने जात नाही. दुचाकी वाहने किंवा पायदळ अथवा बैलबंडीने जावे लागते. या भागात विजेचा पुरवठा असला तरी वीज कधी येते व कधी जाते याचा नेम नाही. कधी कधी आठवडाभर विद्युत पुरवठा खंडीत राहतो, अशी परिस्थिती आहे. मात्र याकडे प्रशासनाचे कायम दुर्लक्ष झाले आहे.