Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकले. या मालिकेला सुरू होऊन अवघे दोन महिने होत आहेत. मात्र या दोन महिन्यात सलग नऊ आठवडे टीआरपीच्या स्पर्धेत मालिकेनं अव्वल स्थान पटकावले आहे. ...
Milind gawali: मिलिंद गवळी यांनी एखाद्या व्यक्तीची विचारसरणी, त्याचा साधेपणा याविषयी भाष्य केलं आहे. यावर भाष्य करत असताना त्यांनी डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचा उल्लेख केला आहे. ...