स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेने अल्पावधीतच सा-यांची पसंती मिळवली होती. मालिकेतले सगळेच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहेत. या सगळ्यात रेश्मा शिंदेने सर्वाधिक लोकप्रियता मिळवली आहे. ...
'तुला पाहते रे' ही मालिकेमधून गायत्री दातार लोकप्रिय झाली होती. मालिकेत ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडली होती.मालिकेनंतर गायत्री दाताराचा प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. ...
चंदेरी दुनियेतील अनेक सेलिब्रेटीची लग्न फार काळ टिकली नसल्याची उदाहरणं आहेत. काही ना काही खटके उडाल्यानंतर ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत. अशाच लग्न फार काळ न टिकलेल्या सेलिब्रिटींमध्ये राहुल महाजनचे नाव आघाडीवर आहे. एकदा न ...