गावातील एका हुशार पण आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शिक्षण घेण्याची अडचण असलेल्या विद्यार्थ्याला तो शिक्षक कशा प्रकारे मदत करतो. ही सगळी कथा म्हणजे शिष्यवृत्ती सिनेमा. ...
'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा मैत्रीच्या आणाभाका ते कधीच मागे विसरतात. भविष्याच्या तरतुदीसाठी आपापल्या रस्त्यावर लागलेले सर्व मित्र मग केवळ आठवणीच्या कुपीत किंवा एका फोटोच्या चौकटीतच सीमित राहतात. ...
सिनेमाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. छायांकन बाशालाल सय्यद यांचे असून संकलन मन्सूर आझमी यांचे आहे. ...
पी. टी. उषा यांच्या जीवनावर सिनेमा आधारित असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. मात्र हा सिनेमा पी.टी. उषा यांच्या जीवनावर आधारित असल्याचे कोणत्याही प्रकारची माहिती सिनेमाच्या टीमकडून देण्यात आलेली नाही. ...