सध्या अक्षय कुमार त्याचा आगामी सिनेमा 2.0ला घेऊन चर्चेत आहे. हा सिनेमा याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स फारच उत्सुक आहेत ...
अली अब्बास या सिनेमाचे दिग्दर्शन करतोय. मिळालेल्या माहितीनुसार मेकर्सने लुधियानामध्ये वाघा बॉर्डर हुबेहुब सेट उभारण्यात आला आहे. सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. ...
तुम्हाला माहीत आहे का एका प्रसिद्ध गायकासोबतचे तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. या गायकाच्या पत्नीने आमच्या घटस्फोटासाठी मिनाक्षीच कारणीभूत असल्याचे म्हटले होते. ...
इमरान हाश्मीचा ‘चीट इंडिया’ हा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आज या चित्रपटाचा टीजर लॉन्च करण्यात आला. ...