शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
3
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
4
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
5
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
6
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
7
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
8
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
9
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
10
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
11
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
12
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
13
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
14
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
15
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
16
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
17
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
18
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
19
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
20
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला

५५ कोटींचा 'राजेशाही' विवाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 06:03 IST

भारतात आता राजे-महाराजे राहिले नाहीत मात्र राजेशाही थाट अजूनही गेलेला नाही. अनिवासी भारतीय डॉ. रवी ...

भारतात आता राजे-महाराजे राहिले नाहीत मात्र राजेशाही थाट अजूनही गेलेला नाही. अनिवासी भारतीय डॉ. रवी पिल्लई यांची मुलगी डॉ. आरती आणि कोचीचा राहणारा डॉ. आदित्य विष्णू यांचा विवाह सोहळा संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला. याचे कारण होते लग्नाला हजर असलेले पाहुणे आणि त्यासाठी आलेला खर्च!सुमारे ५५ कोटी रुपयांच्या या लग्नाला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी, त्यांचे कॅबिनेट मंत्री, बहरिन, कुवैत, सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील सदस्य, ४२ आंतरराष्ट्रीय नेते व सीईओ वधू-वराला आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.कोल्लम येथील आश्रम मैदानावर उभारण्यात आलेल्या पाच एकर मंडपात हा राजेशाही विवाह सोहळा पार पडला. मंडप आणि महलाची प्रतिकृती बनविण्यासाठी 'बाहुबली' चित्रपटातील सेट तयार करणार्‍या टीमच्या मार्गदर्शनाखाली दोन हजारपेक्षा जास्त लोक ४५ दिवस काम करत होते. एकूण ५0 हजार लोक या लग्नाला ओल होते.