शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

तारांचा स्पर्श होताच धुळ्यानजिक कापसाचा ट्रक पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 22:33 IST

अवधान एमआयडीसीजवळील घटना

धुळे : अवधान एमआयडीसीजवळ कापसाने भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श होताच कापसाने पेट घेतला. ही घटना सोमवारी सायंकाळी उशिरा घडली. यात हजारो रुपयांचे नुकसान झाले असून मोहाडी पोलीस ठाण्यात अग्नी उपद्रवची नोंद करण्यात आली.ट्रकमध्ये कापूस भरुन तो धुळ्याकडून मुंबईच्या दिशेने जात होता. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अवधान एमआयडीसीजवळ हा ट्रक आल्यानंतर ट्रकच्या उंचीपेक्षा अधिकचा कापूस त्यात भरलेला असल्याने वीज तारांचा स्पर्श ट्रकला झाला. यात स्पार्किंग झाल्याने ठिणग्या कापसावर पडल्या. क्षणार्धात कापूस पेटला, त्यात सायंकाळी हवेचे प्रमाण तसे अधिक असल्यामुळे आग भडकली. यात हजारो क्विंटल कापूस जळून खाक झाला. आग मोठी असल्यामुळे कापसासह ट्रक देखील पूर्णपणे जळून खाक झाला. अचानक लागलेल्या आगीमुळे महामार्गावरील दोन्ही बाजुची वाहतूक काही काळासाठी थांबविण्यात आली होती. यात सुदैवाने जिवीतहानी टळली असलीतरी लाखो रुपयांचे नुकसान मात्र झालेले आहे. घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना कळताच पथकाने धाव घेतली. घटनेचे गांभिर्य ओळखून महापालिकेच्या अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले. बंब दाखल होताच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मोहाडी पोलीस ठाण्यात अग्नीउपद्रवची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Dhuleधुळे