शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कोरोना संसर्ग व डेंग्यू निर्मुलनासाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 22:05 IST

चंद्रकांत सोनार कोरोनासारख्या महामारीपासून प्रत्येक धुळेकर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आतापर्यत गेल्या सहा महिन्यात महानगरातील ९ कोटी ९० हजार ...

चंद्रकांत सोनारकोरोनासारख्या महामारीपासून प्रत्येक धुळेकर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आतापर्यत गेल्या सहा महिन्यात महानगरातील ९ कोटी ९० हजार घरांचे निरजंतूकीकरण करण्यात आले आहे. तर शहरातील अकरा खाजगी व सरकारी विभागाचे देखील निरजंतूकीरण झाले आहे. सध्या हिवाळ्यात डेंग्यू व कोरोना संसर्ग अशा दोन आजाराना सामोरे जावे लागू शकते. सध्यातरी एकही नागरिकाला डेंग्यूची लागण झालेली नसली तरी आरोग्य विभागाकडून प्रभागनिहाय फवारणीचे काम सुरू आहे. अशी माहिती मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा शहर मलेरिया पर्यवेक्षक लक्ष्मण पाटील यांनी लोकमत शी बोलतांना दिली.प्रश्न : महानगरातील किती घरांचे सॅनेटराझर करण्यात आलेउत्तर: शहरात कोरोना बाधित आढळून आल्यानंतर सॅनेटराझर करण्याच्या सुचना होत्या. त्यानुसार पहिल्या टप्यात शहरातील ९० हजार तर दुसऱ्या टप्यात अकरा वेळा असे ९० कोटी ९० हजार घरांचे सॅनेटराझर आतापर्यत झालेले आहे. तसेच आरोग्य विभागाला बाधित कुटूंबाची माहिती देऊन बाधित परिसरात तपासणीसाठी सल्ला दिला जात होतो.प्रश्न : महानगरातील किती सरकारी विभाग व खाजगी दवाखाने सील केलेतउत्तर: मार्चनंतर आतापर्यत १३ हजार ६९८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. या कालावधीत मनपाचे पाच, टपाल विभागाचे एक, बीएसएनएल एक, एमएसइबी एक तसेच जिल्हा परिषद एक असे सहा विभागात कोरोना बाधित कर्मचारी आढळून आले होते. त्या ठिकाणी सॅनेटराझर करून २४ तासासाठी सील केले करण्यात आले होते. तर २५ खाजगी रूग्णालयांचा विभाग होते.प्रश्न : डेंग्यू व कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काय उपाय योजना केल्या जात आहे.उत्तर: हिवाळ्यात कोरोना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य दक्षता बाळगली जात आहे. सध्या पाच कर्मचारी कोरोना बाधितांवर अत्यविधी करण्यासाठी तर सॅनेटराझर करण्यासाठी २० असे कर्मचारी आहेत. १५ प्रभागात ॲबटिंग व फवारणी केले आहेत. शिवाय एकही व्यक्तीमध्ये डेंग्यूची रूग्ण आढळून आले आहे.भिती बाळगू नका, मात्र खबरदारी घ्यासहा महिन्यापासून आपण कोरोना काळात जगत आहोत. येणार्या काळातही जगावे लागणार आहे. त्यामुळे कोरोनाची भिती बाळगू नका, मात्र लागण होणार नाही. याची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी नियमित शासनाने दिलेल्या नियम व अटींचे तंतोतत पालन केल्यास आपण कोरोनाला हरवू शकतो.अनेकांचे मदतीचे हात पुढे येवू लागलेत.पाच ते सहा महिन्यापुर्वी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची भिती होती. त्यामुळे कुटूंबातील एखादा सदस्य जरी मयत झाला तरी अंत्यसंस्कार करण्यासाठी नकार दिला जात होता. मात्र हळू-हळू नागरिकांमध्ये कोरोना विषयी भिती कमी झाल्याने अंत्यंसंस्कार करण्यासाठी नागरिकांसह विविध सामाजिक संस्स्था पुढे येवू लागल्या आहेत. मात्र खबरदारी देखील घेण्याची गरज लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.