शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

विंचूरच्या सरपंचपदी प्रेरणा खैरनार यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:07 IST

विंचूर जवाहर विकासचे पॅनल प्रमुख जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यशवंत दामू खैरनार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड ...

विंचूर जवाहर विकासचे पॅनल प्रमुख जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यशवंत दामू खैरनार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड झाली. निवड अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी विजय पाटील व तलाठी संदीप गवळी होते.

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य पुढीलप्रमाणे डॉ. अशोक राजाराम पगारे, भारती जनार्दन देसले, योजना रवींद्र बोरसे, किसन शंकर बोरसे, संदीप डिगंबर देसले, सुरेखा क्रुष्णा देसले, मीनाबाई लक्ष्मण सोनवणे, मुलकन मुरलीधर सोनवणे, भाईदास छोटू ठाकरे आदी उपस्थित होते. सरपंच, उपसरपंच निवडीनंतर समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केले, नवनिर्वाचितांचे मात्री मंत्री रोहिदास पाटील, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यासह शिवाजी बोरसे, हिंमतराव पगारे, दिनेश कापडणे, वसंत पगारे, जितेंद्र शिंदे,धर्म राज देसले, शरद बोरसे, जनार्दन देसले, भालचंद्र देसले, प्रदीप खैरनार, मांगुलाल बोरसे, मार्केट चे माजी उपसभापती भाऊसाहेब बोरसे, शशिकांत देसले, खेमचंद गोरख खैरनार आदींनी स्वागत केले आहे.