शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

गावाच्या गरजा ओळखून सरपंचांनी कार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:35 IST

उमरगा : सरपंचांनी गावाच्या गरजा ओळखून नि:स्वार्थ कार्य केल्यास गावाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही, असे मत राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त ...

उमरगा : सरपंचांनी गावाच्या गरजा ओळखून नि:स्वार्थ कार्य केल्यास गावाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही, असे मत राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोद्याचे माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी व्यक्त केले.

शांतिदूत परिवार व पंचायत समिती यांच्या वतीने शुक्रवारी उमरगा परिसरातील सरपंच व युवकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पेरे-पाटील बोलत होते. महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव अध्यक्षस्थानी होते. यावेळी शांतिदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा विद्याताई जाधव, डॉ. दा. ब. पतंगे, महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूटचे प्राचार्य रमाकांत पुठ्ठेवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी देवानंद वाघ, रोटरीचे अध्यक्ष डॉ. पंडित बुटुकणे, वन परिमंडळ अधिकारी तुकाराम डिगुळे, सामाजिक वनीकरण अधिकारी उमेश बिराजदार, कीर्तनकार अंजलीताई केंद्रे, आशुतोष महाराज, डॉ. सागर पतंगे, विद्यार्थी युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रा. युसुफ मुल्ला, शांतिदूतचे मराठवाडा अध्यक्ष प्रा. जीवन जाधव, सचिव संतोष जाधव उपस्थित होते.

प्रा. शफी मुल्ला व सौ. लक्ष्मी गायकवाड यांनी उत्तम देशभक्ती व ग्रामगौरव गीत सादर केले. डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी प्रास्ताविक, प्रवीण स्वामी यांनी सूत्रसंचालन केले. विद्या जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. राम जाधव, बाबासाहेब सोनकांबळे, गणेश मोरे, उषाताई गायकवाड, रणजीत गायकवाड, ज्ञानेश्वर पाटील, श्रीराम जगदाले, शमशोद्दीन जमादार, सतीश जाधव, अरविंद कांबळे, प्रल्हाद इंगोले, संतोष कवठे, करीम शेख, मुस्तफा इनामदार, गणेश गरुड, किशोर औरादे, मुबीन शेख, श्रीनिवास पांचाळ, महादेव हाळे यांच्यासह सरपंच व ग्रामसेवक संघटनेने यासाठी पुढाकार घेतला.