शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

वीज ताेडणी विराेधात भूममध्ये रास्ता राेकाे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:34 IST

भूम : थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी विद्युत महावितरण कंपनीकडून थेट वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान ...

भूम : थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी विद्युत महावितरण कंपनीकडून थेट वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान हाेत आहे. या कारवाईच्या विराेधात भूम येथील गाेलाई चाैकात १ एप्रिल राेजी मल्हार आर्मी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय जनता पार्टी, जय हनुमान ग्रुप व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले.

काेराेनामुळे शेतकरी अडचणीत आहेत. असे असतानाच विद्युत कंपनीने सक्तीने वीज बिलांची वसुली सुरू केली आहे. ही माेहीम थांबविण्यात यावी, अशी सातत्याने मागणी हाेत आहे. असे असतानाही महावितरणकडून कारवाई सुरूच असल्याचे सांगत मल्हार आर्मी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय जनता पार्टी, जय हनुमान ग्रुप व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने गुरुवारी भूम शहरातील गाेलाई चाैकात रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले. हे आंदाेलन जवळपास दाेन तास चालले. या आंदाेलनामुळे वाहतुकीची प्रचंड काेंडी झाली हाेती. यावेळी मल्हार आर्मीचे सुरेश कांबळे म्हणाले की, मतदार संघातील शेतकरी अडचणीत आहेत. असे असतानाही सत्ताधारी सेनेचे आमदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आमदारांनी जनतेला वाऱ्यावर साेडले तरी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहाेत, असा विश्वास त्यांनी यावेळी दिली.

भाजपाचे महादेव वडेकर, आदम शेख, गोरख भोरे यांनीही सरकारच्या कार्यपद्धतीवर सडकून टिका केली. भूम उपविभागाचे कार्यकारी अभियंता आर. एच. पवार यांनी खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत करू, अशी ग्वाही दिल्यानंतर हे आंदाेलन मागे घेण्यात आले. यावेळी भाऊसाहेब कुटे, दिलीप सानप, शंकर खामकर, प्रशांत मोहिते, नवनाथ पाटील, समाधान बनसोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, राज्य सदस्य प्राचार्य बिभीषण भैरट व युवती महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रतीक्षा भरनाळे, वंचित अघाडीचे मुकुंद लगाडे आदी उपस्थित हाेते.