शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
2
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
3
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
4
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
5
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
6
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
7
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
8
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
9
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
10
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
11
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
12
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
13
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
14
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
15
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
16
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
17
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
18
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
19
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
20
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर

पाणीपुरवठ्यास तासन्तास उशीर

By admin | Updated: September 19, 2014 01:16 IST

औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आज कोलमडले.

औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आज कोलमडले. सकाळी ६ वाजता होणारा पाणीपुरवठा दुपारी ११ वा झाला. उशिरा का होईना, परंतु पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.पाण्यासाठी अनेकांना कामावर जाण्यास उशीर झाला. १५ ते १७ सप्टेंबरपर्यंत शहराला निर्जळीचा सामना करावा लागला. त्यामुळे नागरिकांना महागड्या टँकर्सवर पाण्याची गरज भागवावी लागली. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेनंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला. आज ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होणार होता, त्या वसाहतींना चार तास उशिरा पाणी आले. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने सुरू केलेल्या कॉल सेंटरने चुकीची माहिती दिल्यामुळे कोणत्या भागात कधी पाणी येणार हे नागरिकांना सांगताना नगरसेवकांची दमछाक झाली. अनागोंदी कारभारनगरसेवक प्रमोद राठोड म्हणाले, पाणीपुरवठा झाला. मात्र, चार तास उशिराने. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने जे कॉल सेंटर स्थापन केले आहेत. त्यांच्याकडे नगरसेवकांचे फोन नंबर्स चुकीचे आहेत.विठ्ठलनगरचा नगरसेवक म्हणून राठोड यांना फोन करून पाणीपुरवठा उशिरा होणार असल्याचे कॉल सेंटरवरून सांगण्यात आले. मग एन-३, एन-४ ची माहिती त्यांनी कुणाला दिली, असा प्रश्न आहे. पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. पाणीपुरवठ्याच्या खाजगीकरणामुळे नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत, असा आरोप राठोड यांनी केला. तसेच प्रत्येक प्रभागनिहाय पाणीपुरवठा समिती गठीत करण्याची त्यांनी मागणी केली.